Menu Close

तलावाचे पावित्र्य राखण्याचे श्री कपिलेश्‍वरी देवस्थान समितीचे फलकांद्वारे जनतेला आवाहन

तलावात कुणीही मासे पकडण्यास गळ टाकू नये. तलाव आणि देवस्थानचा परिसर यांचे पावित्र्य राखावे. या सर्व कृती ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्‍यात टिपल्या जातील, अशी सूचना असलेले फलक…

नेपाळवर चिनी पंजा !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. चीनचा २३ देशांशी वाद चालू आहे. त्यांतील केवळ १४ देशांची सीमा त्याच्या देशाला लागून आहे. यातून चीनची मानसिकता लक्षात…

विश्‍वासघातकी चीनकडून सीमेवर पुन्हा बांधकाम चालू

चीन विश्‍वासघातकी आहे, हे पुनःपुन्हा सिद्ध होत असल्याने भारताने त्याच्याशी चर्चा करणे बंद करून त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे !

चीनने आता नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला

भारताच्या ३ भूभागांवर दावा करणारे नेपाळचे कम्युनिस्ट सरकार आता चीनच्या या घुसखोरीवर गप्प का ?, संपूर्ण नेपाळ चीनच्या घशात घालण्याचा प्रयत्न चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून केला…

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचे भारताला समर्थन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशियाने भारताच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. रशियाकडून पूर्वीही अशा प्रकारचे समर्थन करण्यात आले होते.

चीन लडाखमधून सैन्य मागे घेणार

६ जून या दिवशी झालेल्या चर्चेनंतरही चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते; मात्र तसे न करता त्याने तेथे चौकी बांधली आणि त्याला भारताने विरोध…

सिधोली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीची भगवा युवा संघासमवेत ‘ऑनलाईन’ बैठक

भगवा युवा संघाचे अध्यक्ष श्री. प्रेमजीत जायसवाल यांनी त्यांची संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांची एकत्रित एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीत…

हिंदु जनजागृती समितीची आझाद हिंद भगतसिंह संघटनेसह ‘ऑनलाईन’ बैठक

येथील आझाद हिंद भगतसिंह संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. आझाद हिंद भगतसिंह संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अभिमन्यू यांच्या…

मंदिराच्या तलावामध्ये ‘सांजांव’ साजरा करण्यास प्रतिबंध करून तलावाचे पावित्र्य राखावे !

पावसाळ्यामध्ये २४ जून या दिवशी राज्यात ख्रिस्ती बांधव ‘सांजांव’ साजरा करतात. ‘सांजांव’ साजरा करतांना मौजमजा म्हणून मांसाहार आणि मद्यप्राशन केले जाते.

चीनकडून नेपाळच्या रुई गावावर अवैध नियंत्रण

भारतावर आरोप करणारा नेपाळ चीनविषयी मात्र मौन का बाळगून आहे, हे त्याने जगाला नव्हे, तर स्वतःच्या नेपाळी जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट नेपाळी जनतेपासून…