जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. मागील काही काळ विस्तारवादानेच मानवतेचा विनाश करण्याचे काम केले. ज्यांना विस्तारवाद हवा आहे, त्यांनी कायम जागतिक शांततेस धोका निर्माण केला…
कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसिद्ध ‘मनकर्णिका कुंड’ खुले करण्याचा निर्णय ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’ने घेतला असून याचे प्रत्यक्ष काम…
चीन सरकारची वृत्तवाहिनी असलेल्या ‘सीजीटीएन्’चे संपादक शेन सिवई यांनी रशियातील व्लादिवोस्तोक शहरावर चीनचा दावा सांगितला आहे.
चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 175 हून अधिक मंदिर विश्वस्त, पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, तसेच माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम…
हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचा वारंवार अवमान करणार्या अशा चित्रपटांवर केंद्र सरकारनेच बंदी घालून उत्तरदायींवर कठोर कारवाई आवश्यक आहे. म्हणजे असा अवमान करण्याचे धाडस अन्य कोणी…
भारतातही या वाहिनीचे प्रक्षेपण केले जाते. हे पहाता केंद्र सरकारने ‘या वाहिनीकडून भारतातही धर्मांतराला प्रोत्साहन दिले जाते का ?’ याचा शोध घेऊन त्यानुसार निर्णय घेतला…
कृष्णनगर येथे गायीने मक्याच्या शेतातील गवत खाल्ल्याच्या कारणावरून स्थानिक धर्मांधांनी हिंदु कुटुंबावर आक्रमण केले. या आक्रमणात श्री. सुरेश पाल आणि त्यांचे कुटुंबीय गंभीररित्या घायाळ झाले.…
इंधनाच्या किमतीत सतत होणार्या वाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी शासनाच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन केले. या आंदोलनाच्या वेळी एका स्कूटरवर तिरडी ठेवून त्यावर…
हे होणे अपेक्षितच होते ! पाकमध्ये सहजतेने सरकारी खर्चातून हिंदूंचे मंदिर बांधण्यात येणे अशक्यच गोष्ट आहे, हे यातून लक्षात येते !