भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी येथील ‘राजस्थान युवा यादव महासभे’चे प्रदेश उपाध्यक्ष महावीर यादव यांनी कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात तक्रार…
बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार काही पावले उचलणार का ? हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध गुन्हेगारांना अटकही केली जात नाही. हे असेच…
असे जागृत नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. धर्महानी रोखण्यासाठी कृती करणारी कु. मनुश्री भारंबे आणि तिचे वडील श्री. अजय भारंबे यांचे अभिनंदन !
भारत सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तसेच चीनच्या कपट युद्धनीतीला चाणक्यनीती आणि गनिमीकावा या युद्धनीतीने कणखरपणे उत्तर द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती…
वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला.
अशी एखाद्या धर्मांधांची बहुसंख्यांकांपैकी कुणी हत्या केली असती, तर लगेच त्यांना तालिबानी ठरवण्यात आले असते !
मध्यप्रदेश, राजस्थान आणि देहली येथील धर्मप्रेमींसाठी ३१ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन सोशल मिडिया’ कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ३० धर्मप्रेमी सहभागी…
काश्मिरी हिंदु असलेले अजय पंडिता यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ जगभरातील हिंदूंनी ठिकठिकाणी आंदोलने करून अजय पंडिता यांना न्याय…
संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थानच्या विश्वस्त सौ. ललिता शिंदे यांची मागणी
‘सुंदर इंडस्ट्रीज’ या आस्थापनाच्या ‘फ्रूट बाईट’ या बिस्किटाच्या पाकिटावर हलालचा शिक्का आहे, हे लक्षात आल्यावर निपाणी येथील वितरक श्री. तुषार माळी यांनी आस्थापनाला ‘हलाल’ शिक्का…