येथील आझाद हिंद भगतसिंह संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. आझाद हिंद भगतसिंह संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अभिमन्यू यांच्या…
पावसाळ्यामध्ये २४ जून या दिवशी राज्यात ख्रिस्ती बांधव ‘सांजांव’ साजरा करतात. ‘सांजांव’ साजरा करतांना मौजमजा म्हणून मांसाहार आणि मद्यप्राशन केले जाते.
भारतावर आरोप करणारा नेपाळ चीनविषयी मात्र मौन का बाळगून आहे, हे त्याने जगाला नव्हे, तर स्वतःच्या नेपाळी जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट नेपाळी जनतेपासून…
हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच…
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी केवळ त्या रुग्णालयांकडून एकूण १६ लाखांचा दंड आकारला; मात्र केवळ दंड आकारणे पुरेसे नसून नियमानुसार सदर रुग्णालयांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणे…
जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी केंद्रशासनाने कलम 370 आणि 35 (अ) हटवून इतिहास रचला आहे; मात्र त्यावर समाधानी न रहाता आता पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी आतंकवादाची मूळ…
महंमद बुलबुल, महंमद लवलू यांच्यासह १५ धर्मांधांनी ढाका जिल्ह्यातील हिंदूंची भूमी बलपूर्वक कह्यात घेतली. ही भूमी मित्र पटणी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ११ सदस्यांच्या मालकीची…
चीनचे सैन्य भारतीय सीमेवर तणाव वाढवत आहे. चीनच्या सत्ताधारी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’चा (‘सी.सी.पी.’चा) त्यांच्या शेजारी राष्ट्रांकडे पहाण्याचा दृष्टीकोनही वाईट आहे. सरकार कमकुवत करण्यासाठी ‘सायबर’…
तुलसी निकेतनमध्ये शेर खान उपाख्य शाहरूख याने दिवसाढवळ्या १९ वर्षीय नैना कौर हिची चाकूने भोसकून हत्या केली
तिबेटमधील नेत्यांची भारताला गेल्या ६० वर्षांपासून चेतावणी ! भारताला असलेला धोका तिबेटला कळला, तो तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसींना कळला नाही, असे कसे म्हणता येईल ? तरीही…