Menu Close

भारताने चीनच्या आक्रमकतेला सर्वोत्तम उत्तर दिले ! – अमेरिकेकडून कौतुक

चीनकडून अनेकदा आक्रमक कारवाया करण्यात आल्या; परंतु भारतानेही त्यांना सर्वोत्तम उत्तर दिले, असे कौतुकोद्गार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी काढले.

मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा त्वरित काढा : विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

दळणवळण बंदीच्या काळात मंदिरे बंद ठेवण्यात आली असतांना मानखुर्द येथील मशीद कोणत्या आधारावर उघडण्यात आली ? या मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढावा, अशी मागणी विश्‍व हिंदु…

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री…

(म्हणे) ‘मूर्तीपूजा पाप असल्याने मुसलमानेतर नरकातच जातील !’ – डॉ. झाकीर नाईक

मुसलमानांप्रती चांगले विचार ठेवणार्‍या मुसलमानेतरांनी धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे त्यांना स्वर्गाची प्राप्ती (जन्नत) मिळणार नाही. : डॉ. झाकीर नाईक

बोगस बिले दाखवून ‘अलिबाग रुग्ण कल्याण समिती’च्या निधीत घोटाळे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा !

‘राष्ट्रीय आरोग्य अभियाना’च्या अंतर्गत ‘रुग्ण कल्याण समिती, जिल्हा रुग्णालय, अलिबाग’ यांच्या आर्थिक वर्ष 2017-18 चा लेखापरिक्षणात अनेक गैरप्रकार व घोटाळे झाल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांतून…

लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी ट्विटरवर ‘#जनसंख्या_नियंत्रण_अध्यादेश’ हा ‘ट्रेंड’ दुसर्‍या क्रमांकावर !

११ जुलै या दिवशी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ९ जुलै या दिवशी ट्विटरवर ‘#PopulationControlLaw’ आणि ‘#जनसंख्या_नियंत्रण_अध्यादेश’ असे २ ‘हॅशटॅग ट्रेंड’ झाले होते.

नेपाळमधील चिनी हस्तक्षेप !

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये राजकीय धुमशान चालू आहे. नेपाळचे सध्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे सरकार वाचवण्यासाठी चीनने मैदानात उघडपणे उडी घेतली आहे.

राजस्थानमध्ये मृत्यूनंतरच्या तेराव्याच्या जेवणाचे आयोजन केल्यास शिक्षा करण्याचा पोलिसांचा फतवा

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास ते मृत्योत्तर कर्म शास्त्रशुद्धपणे करतील आणि त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळच येणार नाही. हे जाणून न घेता केवळ हिंदू कर्ज काढतात; म्हणून त्यांचे…

गलवान खोर्‍यात चीनचे १०० सैनिक ठार झाले होते ! – चीनच्या माजी सैन्याधिकार्‍याचा दावा

गलवान खोर्‍यातील भारत आणि चीन यांच्या सैन्यातील धुमश्‍चक्रीमध्ये चीनचे १०० सैनिक ठार झाले; मात्र चीन सरकार ही आकडेवारी लपवत आहे. सत्य समोर आल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष…

पाकमधील मंदिरे असुरक्षित !

पाकचा हिंदुद्वेषी इतिहास पहाता तेथील कट्टर धर्मांधांनी श्रीकृष्ण मंदिर पाडल्याविषयी कुणालाच काही नवल वाटले नसावे. प्रश्‍न इतकाच आहे की, हिंदूंनी ते केवळ हिंदु आहेत; म्हणून…