आपल्याला इतिहासाची पुस्तके एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाप्रमाणे शिकवली गेली. त्यामुळे आता हिंदूंचा खरा इतिहास आणि शौर्य जाणून घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सिद्ध होऊया, असे आवाहन हिंदु…
स्वातंत्र्यलढ्यामध्ये अधिवक्त्यांचे मोठे योगदान होते. त्याच प्रकारे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी त्यांचे यथोचित योगदान द्यावे. कोरोनासारख्या संकटामुळे सामाजिक अंतर…
रशियाने चीनला देण्यात येणार्या ‘एस् ४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे वितरण करणे रोखले आहे, असे वृत्त रशियाची वृत्तसंस्था ‘यूएवायर’ने दिले आहे; मात्र याचे वितरण नंतर कधी…
स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शिक्षणमंत्र्यांनी भारताच्या इतिहासाची मोडतोड केली. यात भारतातील इस्लामी आक्रमणाचा खुनी इतिहास काढून टाकण्यात आला, अशी माहिती सीबीआयचे माजी संचालक एम्. नागेश्वर राव यांनी…
‘ड्रीम डेकोर गोवा’ (dream decor goa) या आस्थापनाने ‘इन्स्टाग्राम’वरील श्री गणेशाचे विडंबन करणार्या मास्कच्या विक्रीचे विज्ञापन केले होते. यावर येथील एका जागरूक हिंदूने अकाऊंट चालकाला…
राजस्थानमध्ये काँग्रेसचे शासन असल्यानेच तेथील धर्मांधांचे फावले आहे. त्यांना कारवाईचा धाकच उरला नसल्यामुळे ते हिंदुविरोधी कृत्य करू धजावतात. हे चित्र पालटण्याठी हिंदु राष्ट्रच हवे !
स्वतःच्या मनाप्रमाणे न झाल्यास धर्मांध किती क्रूर आणि अमानवीपणे वागतात, हे यावरून लक्षात येते !
गोवंश हत्याबंदी कायद्याचे राज्यात तीनतेरा ! धर्मांध हे गोरक्षकांवर आक्रमण करत असतांना पोलीस निमूटपणे पहात बसतात, हे लक्षात घ्या ! असे पोलीस हिंदूंचे रक्षण कधीतरी…
‘झाकीर नाईक हा धार्मिक आधारावर समाजात भेदभाव आणि तेढ निर्माण करत आहे’, असे आता पुरो(अधो)गामी, धर्मांध, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, पाकची वकिली करणारी बॉलिवूड टोळी, तसेच ओवैसी,…
‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी घोषणा करणारे लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांच्या विरोधात मोठा लढा उभा केला.