Menu Close

राजस्थानमध्ये मृत्यूनंतरच्या तेराव्याच्या जेवणाचे आयोजन केल्यास शिक्षा करण्याचा पोलिसांचा फतवा

हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास ते मृत्योत्तर कर्म शास्त्रशुद्धपणे करतील आणि त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळच येणार नाही. हे जाणून न घेता केवळ हिंदू कर्ज काढतात; म्हणून त्यांचे…

गलवान खोर्‍यात चीनचे १०० सैनिक ठार झाले होते ! – चीनच्या माजी सैन्याधिकार्‍याचा दावा

गलवान खोर्‍यातील भारत आणि चीन यांच्या सैन्यातील धुमश्‍चक्रीमध्ये चीनचे १०० सैनिक ठार झाले; मात्र चीन सरकार ही आकडेवारी लपवत आहे. सत्य समोर आल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष…

पाकमधील मंदिरे असुरक्षित !

पाकचा हिंदुद्वेषी इतिहास पहाता तेथील कट्टर धर्मांधांनी श्रीकृष्ण मंदिर पाडल्याविषयी कुणालाच काही नवल वाटले नसावे. प्रश्‍न इतकाच आहे की, हिंदूंनी ते केवळ हिंदु आहेत; म्हणून…

गलवान खोर्‍यातून चीनकडून २ किलोमीटरपर्यंत माघार घेण्यास प्रारंभ

चीनवर सर्व स्तरांवरून दबाव निर्माण केल्यानंतर चीनने माघार घेतली आहे, हे लक्षात घेऊन असाच दबाव कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून चीन पुन्हा अशा प्रकारची कुरापत…

वैचारिक आतंकवादाशी लढण्यासाठी अधिवक्त्यांना संघटित होऊन दायित्व पार पाडावे लागेल ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने उत्तर-पूर्वोत्तर भारत येथील अधिवक्त्यांसाठी ३ दिवसीय ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनातील…

(म्हणे) ‘मंदिर बांधाल, तर मान कापून मंदिरासमोरील कुत्र्यांसमोर फेकू !’ – पाकमधील मौलानाची हिंदूंना धमकी

पाकमधील अल्पसंख्यांक हिंदू कसे दहशतीखाली जीवन जगत आहेत, हेच यातून दिसून येते ! याविषयी भारतातील एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, काँग्रेस, समाजावादी पक्ष, साम्यवादी आदी तोंड उघडणार…

पंतप्रधान ओली शर्मा यांची खुर्ची वाचवण्यासाठी चीनच्या राजदूतांच्या सक्रीयतेवरून नेपाळमध्ये असंतोष

नेपाळच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांचे पंतप्रधानपद वाचवण्यासाठी नेपाळमधील चीनच्या राजदूत होऊ यांकी या प्रयत्न करत असून ओली यांचे पंतप्रधानपद अद्यापही…

बाजीप्रभु देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या बलीदान दिनानिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद यांच्या बलिदानदिनाच्या निमित्ताने ‘शिवरायांच्या मावळ्यांची शौर्यगाथा’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवादा’चे आयोजन करण्यात आले होते.

बांगलादेशमध्ये वारसाहक्काच्या घरातून हुसकावून लावण्यासाठी धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

पिरोजपूर जिल्ह्यात असलेल्या उत्तर वेसकी इलेकता गावातील स्वप्नचंद्र मित्रा यांच्या कुटुंबावर २६ जून या दिवशी ६ सशस्त्र धर्मांधांनी आक्रमण करून ४ जणांना गंभीर घायाळ केले.…

इस्लामाबादमध्ये प्रथमच उभारण्यात येणार्‍या हिंदु मंदिराचे बांधकाम धर्मांधांनी पाडले

हे होणारच होते. त्यामुळे याविषयी आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही ! जेथे वर्ष १९४७ नंतर हिंदूंची मंदिरे पाडण्यात आली, त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, तेथे कत्तलखाने…