एरव्ही पाश्चात्त्यांचे अनुकरण करणारा भारत याविषयी मात्र उलट कृती का करत आहे ?
अशा प्रकारचा आदेश चर्च किंवा मशीद यांच्या भूमीच्या संदर्भात देण्यात आला असता का ? आणि तो त्यांनी मान्य केला असता का ?, असे प्रश्न हिंदूंच्या…
आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत…
‘ज्योतिष शास्त्र नाही’, ‘आमच्याहून कितीतरी लांब असलेल्या ग्रहांचा मानवांवर परिणाम कसा होईल ?’, असा सनातन धर्माच्या विरोधकांकडून प्रचार केला जातो; परंतु आज आधुनिक विज्ञानही मान्य…
यावरून भारतातील पर्यावरणवादी ‘पर्यावरण बचावा’च्या नावाखाली कशा प्रकारे देशविघातक कारवाया करतात, हे दिसून येते. भारत सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
मला विचाराल, तर कोणत्याही गोष्टीसाठी मी न्यायालयात अजिबात जाणार नाही. न्यायालयात जाणे म्हणजे पश्चात्ताप करून घेण्यासारखे आहे. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही. भारताची न्यायव्यवस्था जीर्ण…
भगवान श्रीरामाच्या मंदिराला देणगी दिल्याने मुसलमानांच्या धार्मिक भावना कशा दुखावल्या जातात, हे एल्धोस कुन्नाप्ली यांनी हिंदूंना सांगितले पाहिजे ! काँग्रेस अशा मानसिकतेने वागत असेल, तर…
भाजपच्या खासदारांनी ही मागणी सरकारकडे लावून धरावी आणि अशा वेब सिरीजवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करावा !
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून हिंदु संस्कृतीच्या पुरस्कारासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम !
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये एक हिमकडा कोसळला आणि त्याखाली दबून अनेकांचा मृत्यू झाला. याखेरीज तेथे असलेले एक धरण फुटून नदीला अचानक पूर आला. त्यात नदीकाठी रहाणारे…