Menu Close

कॉन्व्हेंट शाळा धर्मांतराची केंद्रे होत असून त्याला राजकीय पाठिंबा आहे ! – अर्जुन संपथ, अध्यक्ष, हिंदु मक्कल कत्छी

धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे…

‘योगी मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणार्‍या हिंदूवर धर्मांधांचे जीवघेणे आक्रमण !

बाराबंकी जिल्ह्यातील दरियाबाद येथील गुलचप्पा कला या गावात गुड्डू रावत या युवकाने ‘योगी-मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे गावातील माजी सरपंच अलीम…

युक्रेनच्या खरसॉन शहरावर रशियाचे नियंत्रण !

रशियाच्या सैन्याने आक्रमणानंतर दक्षिण युक्रेनमधील खरसॉन या शहरावर नियंत्रण मिळवले आहे; मात्र स्थानिक अधिकार्‍यांकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांकडून महिलेवर बलात्कार !

नालासोपारा येथे २६ फेब्रुवारी या दिवशी काळी जादू उतरवण्याच्या कारणाने २ धर्मांधांनी एका महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन…

तिसरे महायुद्ध झाले, तर अणूबाँबचा वापर होईल ! – रशिया

युक्रेनला अण्वस्त्रे मिळाली, तर ती रशियासाठी फार धोकादायक ठरू शकतात. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे पाश्‍चात्त्य देशांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांनी अण्वस्त्रे डागणार्‍या दलास सिद्ध…

हिंडलगा (बेळगाव) कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा हटवल्याने संताप : हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जाब विचारून पुन्हा नवी प्रतिमा लावली !

 हिंडलगा येथील कारागृहातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा कारागृह प्रशासनाने अचानक कोणतेही कारण न देता काढून टाकली. ही गोष्ट हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना समजल्यावर त्यांनी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते !

हा जिल्हा बहुतांश मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र, नदी यांत सोडले जाते. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याला, जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे…

रशिया-युक्रेन युद्धाविषयी भारताने स्वत:चे हित पाहून निर्णय घ्यायला हवेत ! – निवृत्त मेजर जनरल जगतबीर सिंह, भारतीय सेना

रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच भारताच्या बाजूने भूमिका मांडली आहे. संकटकाळात भारताला साहाय्य केले आहे. अगदी काश्मीर सीमावाद, कलम 370 यांविषयीही भारताचे समर्थन केले आहे. भारताला…

संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचा प्रचार करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक ! – भाजपशासित हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर

 संस्कृत ही प्राचीन भाषा आणि जगातील प्रमुख भाषांपैंकी एक आहे. भारताने जगाला दिलेली ही सर्वांत मोठी देणगी आहे. संस्कृत भाषा ही साहित्याचा महासागर आहे. देवभाषा…

बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणात धर्मांधाला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

‘अनेक पुराव्यांची पडताळणी केली असता दंगलीच्या वेळी कलीम तेथे उपस्थित होता आणि त्याने सरकारी आणि वैयक्तिक मालकीच्या संपत्तीची हानी केली. त्या वेळी पोलिसांवरही आक्रमण करून…