मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी…
बंगालमध्ये होणारी धर्मांधांची प्राणघातक आक्रमणे पहाता मोदी शासनाने बंगालचा बांगलादेश होण्याची वाट न पहाता कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवणारे बंगाल सरकार विसर्जित करावे आणि राष्ट्रपती…
प्रशासनामध्ये अत्यंत अल्प प्रतिनिधित्व मिळालेल्या मुसलमान समाजाची प्रशासनातील टक्केवारी वाढवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘मिशन दोस्ती’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या…
श्री क्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. सरकारीकरणामुळे मंदिराच्या झालेल्या दुःस्थितीचा काही देवीभक्तांनी घेतलेला आढावा येथे प्रसिद्ध करत आहोत.
केवळ घोषणांत तुमची शक्ती वाया घालवू नका असे सांगत ओवेसी यांनी तुम्हारा जुलुम काफी है, हमे दिदार करने के लिये… जो लोहा जुल्म सहेता है,…
गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे…
उल्हासनगर येथे एका ठिकाणी घरकाम करणार्या विवाहितेला तेथेच घरगडी म्हणून काम करणार्या जावेदने घर दाखवण्याच्या निमित्ताने दुसरीकडे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला आणि याविषयी सांगितल्यास…
शोधप्रबंधाच्या माध्यमातून ‘प्राचीन काळात ऋषिमुनींना प्राप्त झालेले ज्ञानच आजच्या काळात श्रेष्ठ असल्याचे पुन्हा विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध होत आहे’, हे स्पष्ट करण्यात आले.
अहवालात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख आझाद कश्मीर असा करण्यात आला आहे. या भागाचा उपयोग भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नियुक्ती झाल्यानंतर समितीची पहिली बैठक शुक्रवारी येथील तुकाराम भवन येथे पार पडली. यावेळी डॉ. भोसले म्हणाले, की १३ व्या शतकापासून…