गुढीपाडव्याचे महत्त्व

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो. Read more »

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

दिवाळी खरे पाहता दिव्यांचा उत्सव ! दिवाळीतील अमावास्येचा अंधार कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांनी दूर होत नाहीच; पण डोळ्यांसमोर काजवे मात्र चमकून सर्वत्र आणखी अंधार झाल्याचाच भास होतो. Read more »

पुराणांतील कथा

होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. Read more »

होळी, रंगपंचमी आणि धुळवड या सणांना आलेले विकृत स्वरूप !

‘रंगपंचमीचे उदाहरण द्यायचे, तर या रंगपंचमीच्या खेळामध्ये एकमेकांवर रंग उधळायचा असतो. पूर्वी आपल्या परिचितांमध्ये हा सण खेळला जायचा. Read more »

`श्री गुरुदेव दत्त ‘ हा नामजप कसा करावा ?

‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. या लेखात आपण दत्ताचा ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप कसा करावा’, हे जाणून घेऊया. Read more »

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करू नये ?

एकदा चंद्राने गणपतीच्या रुपाची थट्टा केली, ‘काय तुझे ते मोठे पोट, ते सुपासारखे कान, ती सोंड, ते बारीक डोळे !’ तेव्हा गणपतीने त्याला शाप दिला Read more »