गुढीपाडवा

जर आपल्याला नवीन वर्षाचा आरंभ चांगला व्हावा, असे वाटत असेल, तर आपण हिंदु संस्कृतीनुसार आपला वर्षारंभ साजरा करायला हवा; कारण गुढीपाडवा या तिथीमागे शास्त्र आणि इतिहास आहे. Read more »

रामनवमी

‘विद्यार्थीमित्रांनो, आपले जीवन आनंदी आणि आदर्श व्हायला हवे’, यासाठी आपणाला आपल्यातील दुर्गुणांचा नाश करावा लागेल. तरच आपले जीवन श्रीरामासारखे आदर्श आणि आनंदी होईल. Read more »

हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला, तो दिवस `हनुमान जयंती’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला सुरुवात करतात. Read more »

वटपौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस म्हणजे वटपौर्णिमा ! या निमित्ताने आपल्याला जीवनातील नैतिक मूल्यांचे संवर्धन करून सुसंस्कारित, आदर्श आणि आनंदी जीवन कसे जगायचे ? हे या लेखशतून शिकायचे आहे. Read more »

नागपंचमी

श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. Read more »

मुलांनो, आपल्या जीवनातील गुरूंचे महत्त्व जाणा !

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व कसे आहे, हे समजून घेऊया. Read more »

रक्षाबंधन

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करतात. रक्षाबंधन हा सण ‘बहीण-भावा’च्या नात्याचे संवर्धन करतो. बहीण आणि भाऊ यांच्यातील नात्यालासुद्धा फार महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. Read more »

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा हा श्रावण मासातील दुसरा सण आहे. नारळीपौर्णिमेच्या दिवशी कोळी समाजातील लोक त्याचे पूजन करून स्वागत आणि कृतज्ञता व्यक्त करतात. Read more »

विद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा !

गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात. Read more »

गणेशोत्सवात मुलांचा सहभाग कसा असायला हवा ?

मुलांनो, श्री गणेशोत्सवात हे करा / विद्यार्थ्यांच्या जीवनातील श्री गणपतीचे महत्त्व / गणपतीची उपासना / श्री गणेशोत्सवातील पुढील वाईट प्रकार बंद करा Read more »