गुरुकुलरूपी धर्मशिक्षणपद्धती !

पूर्वी गुरुकुलात हिंदुधर्मविषयक आचार आणि विचार पद्धतींना, हिंदुधर्मातील शास्त्रशुद्ध प्रमाणांना अत्यंतिक महत्त्व देऊन देवतांच्या, ऋषींच्या कृपेने अध्ययन आणि अध्यापन केले जात असल्याने ते वातावरणच चैतन्याने आनंदीत झालेले असायचे. Read more »

प्राचीन काळातील भारताचे शैक्षणिक वैभव !

‘भारतात ब्रिटिशांचे राज्य स्थापण्याच्या उद्देशाने सर थॉमस मूनरो या ब्रिटिश अधिकार्‍याने त्या काळी भारताच्या शैक्षणिक स्थितीचे खोलवर सर्वेक्षण केले. सर्वेक्षणातून प्राचीन काळात असलेले भारताचे शैक्षणिक वैभव दिसून येते. Read more »

ब्रिटीशपूर्व काळातील भारत ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर असणे

‘ब्रिटीशपूर्व काळातील भारत हा ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर होता. आशिया व युरोप मध्ये अग्रणी होता. त्या काळी भारतात कुणीच निरक्षर नव्हते. Read more »

रामराज्यात शिक्षण कसे होते ?

रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते. त्यावेळचे लोक निर्लोभी, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि कृतीशील होते. Read more »

आनंदायी गुरुकुल शिक्षणपद्धती भारतात आणण्यासाठी कटिबद्ध व्हा !

भारतात पूर्वापार चालत आलेल्या गुरुकुलपद्धतीने विद्यादान केले जात असे. ब्रिटिश राजवटीत भारतियांना इंग्रजाळलेले करण्याच्या हेतूने लॉर्ड मेकॉलेने बुद्धीपुरस्सर कुचकामी अशीच शिक्षणपद्धती त्या काळी अमलात आणली. Read more »

‘गुरुशिष्य परंपरा’च अधिक लाभदायी

विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाद्वारे ‘भारतातील शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे आणि चारित्र्य निर्माण करण्यात प्रखर अन् अत्यंत प्रभावी असून संपूर्ण देशात सुलभपणे उपलब्ध असणारे होते’, असे सिद्ध केले आहे. Read more »

गुरुकुल शिक्षणपद्धती

आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. Read more »

ब्रिटिशांनी मेकॉलेपूर्वी भारतीय शिक्षणप्रणाली ब्रिटनमध्ये राबवायचा प्रयत्न करणे

वर्गप्रमुख, पाटी आणि गटचर्चा या संकल्पनांना आधुनिक शिक्षणपद्धतीत खूप महत्त्व आहे, असे आपण बघतो; पण मुळात या संकल्पना आल्या कुठून ? Read more »

प्राणार्पण करून ग्रंथरूपी राष्ट्रीय अस्मिता जपणारे भारतीय !

सहाव्या शतकात चिनी प्रवासी हुसेन त्संग धर्मभूमी भारताचे दर्शन घेण्यासाठी गैबीचे वाळवंट पार करून भारतात आला. बौद्ध तीर्थक्षेत्री भ्रमण करत करत बिहारमधील नालंदा विश्वविद्यालयात येऊन त्यांनी भारतीय परंपरा, समाज आणि कला इत्यादींचे अध्ययन काही वर्षे केले. Read more »