चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली जीवनपट
बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. Read more »
बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच चंद्रशेखर आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले, तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. Read more »
बाळाच्या नामकरण विधीच्या वेळी आईने बाळाचे नाव लाजपतराय ठेवण्यास सांगितले. पंजाबमध्ये पत या शब्दाचा अर्थ धर्म असा आहे. बाळाने धर्माची लाज राखली; म्हणून त्याचे नाव लाजपतराय ठेवले आणि मोठा झाल्यावर हाच मुलगा आर्य समाज आणि भारत देश यांचा थोर नेता बनला. Read more »
बालपणापासूनच राष्ट्राभिमानी वृत्ती असलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील एक प्रसंग या कथेतून जाणून घेऊया. Read more »
गुरु तेगबहादुर हे शिख पंथाचे नववे होते. इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी आैरंगजेबाने त्यांना अनेक प्रलोभने दाखवूनही त्यांनी तसे केले नाही. याउलट त्यांनी स्वधर्मासाठी प्राणांचे बलिदान करणे पसंत केले. Read more »
हकिकतराय या बालविराने धर्मासाठी बलीदान करून ‘स्वधर्मे निधनं श्रेेयः ।’ या वचनाचे पालन केले. त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले. Read more »
जोरावरसिंह आणि फतेहसिंह हे शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र. आपल्या धर्मासाठी त्यांनी आपल्या प्राणांचे कसे बलिदान दिले हे पाहूया. Read more »
एका नास्तिक राजाला सुंदर उदाहरण देऊन स्वामी विवेकानंदांनी मूर्तीपूजेचे महत्त्व सांगून त्याला आस्तिक कसे बनवले हे या कथेवरून पाहूया. Read more »
स्वबांधवांप्रती अपार सहानुभूती बाळगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे राज्यकर्ते भारताला हवेत ! Read more »
अंदमानमध्ये कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कैद्यांना हिंदी भाषा शिकवून साक्षर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. Read more »
टिळकांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराष्ट्रप्रेमाविषयी रवींद्रनाथांच्या मनात नितांत आदर होता. शिवरायांनी ज्या स्वराज्य धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्य वेचले, त्याच स्वराज्य धर्माचा उद्घोष रवींद्रनाथांनी आपल्या काव्यातून केलेला आहे. Read more »