Menu Close

हिंदूंच्या साधू-संतांवरील आक्रमणांचे अन्वेषण एन्.आय.ए.कडे सोपवावे !

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. संतांच्या हत्यांचे अन्वेषण जलद गतीने करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

#Stop_Conversions आणि #Goa_Inquisition या ‘ट्रेंड’द्वारे हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांना उजाळा

गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले.

‘इन्क्विझिशन’च्या नावे गोमंतकियांवर मिशनर्‍यांच्या अत्याचारांविषयीच्या चित्रप्रदर्शनाचे लोकार्पण !

‘इन्क्विझिशन’च्या क्रूर अत्याचारांचा, हिंदूंच्या संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास जनतेसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी चित्रप्रदर्शनाची निर्मिती केली आहे.

आसाममध्ये क्षुल्लक कारणावरून ५ धर्मांधांनी केलेल्या मारहाणीत हिंदु भाजी विक्रेता ठार

आसामच्या मनाहकुची गावामध्ये क्षुल्लक कारणावरून फैजुल अली, लाजिल अली, शब्बीर अली, यूसुब अली आणि फरजान अली यांनी सनातन डेका नावाच्या भाजी विक्रेत्याला अमानुष मारहाण करत…

पाकमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या देखरेखीमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरांवर बुलडोजर फिरवला !

पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूमध्ये पाकचे गृहनिर्माण मंत्री तारिक बशीर चीमा यांच्या देखरेखीमध्ये येथील अल्पसंख्यांक हिंदूंची घरे बुलडोजरने पाडून हिंदूंना बेघर करण्यात आल्याची घटना समोर आली.

मेवातमधील असुरक्षित हिंदू !

‘गेल्या २५ वर्षांत हरियाणातील मेवात येथील ५० गावे हिंदुविहीन झाली आहेत’, असा हिंदूंवरील अत्याचारांची सत्यता दर्शवणारा अत्यंत गंभीर अहवाल विश्‍व हिंदु परिषदेने सरकारला दिला आहे…

पाकमध्ये तबलिगी जमातवाल्यांकडून हिंदूंवर धर्मांतर करण्याची बळजोरी !

पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन करण्यात आले. पाकमध्ये तबलिगी जमातवाले आमच्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत आहेत. नकार दिल्यावर आमचा छळ केला…

पेरियामबलम् (केरळ) : श्रीकृष्ण आश्रमात ध्वनीक्षेपकावरून नामजप न करण्याची धर्मांधांची धमकी

देशातील मुसलमानबहुल भागात हिंदूंच्या देवतेचा नामजप केलेला चालत नाही, याला धर्मनिरपेक्षता म्हणता येईल का ? देशात केवळ हिंदूंनीच धर्मनिरपेक्षतेचे पालन करायचे, असाच नियम आहे का…

तमिळनाडू सरकारच्या निर्णयास धर्मप्रेमींकडून ट्विटरद्वारे प्रखर विरोध

तमिळनाडू सरकारने राज्यातील ४७ मोठ्या मंदिरांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये देण्याचा फतवा नुकताच काढला, तर राज्यातील २ सहस्र ८९५ मशिदींना बिर्याणीसाठी…

(म्हणे) ‘सरकारच्या कह्यातील हिंदु मंदिरांनी ‘तामिळनाडू मुख्यमंत्री साहाय्यता निधी’साठी कोट्यवधी रुपये द्यावेत !’

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर काय होते ?, याचे आणखी एक उदाहरण ! मशिदींवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि मंदिरांच्या पैशांवर डल्ला, हाच अण्णाद्रमुक सरकारचा धर्मनिरपेक्षतावाद आहे का…