केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करून पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना मोठा दिलासा दिला आहे; मात्र भारतात येण्याची प्रक्रिया अद्याप…
पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !
काश्मीरच्या वाटेवर आसाम ! हिंदूंच्या एका मागोमाग होणार्या हत्या पहाता ‘आसाममध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का ?’, अशी शंका येते. देशातील कुठलीही…
महंमद बुलबुल, महंमद लवलू यांच्यासह १५ धर्मांधांनी ढाका जिल्ह्यातील हिंदूंची भूमी बलपूर्वक कह्यात घेतली. ही भूमी मित्र पटणी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर ११ सदस्यांच्या मालकीची…
बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार काही पावले उचलणार का ? हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध गुन्हेगारांना अटकही केली जात नाही. हे असेच…
काश्मिरी हिंदु असलेले अजय पंडिता यांची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ जगभरातील हिंदूंनी ठिकठिकाणी आंदोलने करून अजय पंडिता यांना न्याय…
चीनचा बटीक होऊन आततायीपणा करणार्या नेपाळ सरकारला विरोध करून एका अर्थी भारताची बाजू घेणार्या सरिता गिरी यांचे अभिनंदन ! गिरी यांना प्रसंगी भारताने आश्रय देऊन…
आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.
जगभरातील इस्लामी देश, त्यांच्या संघटना भारतात मुसलमानांवर अन्याय होत नसतांनाही याविषयी बोलत असतात. आता ‘भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंवर खर्या अर्थाने होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात आवाज…
‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत.