हिंदु तरुणीला धर्मांधांनीच पळवून नेले असणार यात हिंदूंना शंका असण्याचे कोणतेही कारण नाही. मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये हिंदूंनी काहीही केले नाही, तरी ते ‘हिंदु’ असल्याने त्यांच्यावर आक्रमणे…
‘वर्ष १९७२-७३ मध्ये पुण्यामध्ये एक मोठे हत्याकांड झाले. यात आक्रमणकर्त्यांनी जोशी आणि अभ्यंकर यांच्या कुटुंबातील ८ जण आणि २ नोकर मिळून १० व्यक्तींची हत्या केली.
पाकमध्ये हिंदू असणे हा सर्वांत मोठा गुन्हा झाला आहे. या गुन्ह्यासाठी धर्मांधांकडून थेट शिक्षा होत असते. त्यातलाच हा एक भाग आहे, असेच म्हणावेसे वाटते !
गेल्या ३ दशकांत काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करून त्यांना पलायन करण्यास भाग पाडलेल्यांपैकी एकालाही शिक्षा झालेली नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
अल्पवयीन असतांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सज्ञान दाखवले ! पाकमधील हिंदु मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याविषयी महिला आयोग आणि मानवाधिकार संघटना कुठे आहेत ?
केरळ सरकारने पशू आणि पक्षी यांची हत्या रोखण्यासाठी वर्ष १९६८ मध्ये कायदा केला. या कायद्याला केरळमधील मुरलीधरन टी. आणि विमल सी. व्ही. यांनी केरळ उच्च…
कराची (पाकिस्तान) येथील लायरी भागात स्वातंत्र्यापूर्वी बांधण्यात आलेले श्री हनुमान मंदिर पाडण्यात आले. धर्मांध असो कि बांधकाम व्यावसायिक, हिंदूंची मंदिरे पाडण्यात येतात आणि पाक सरकार…
‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ या प्रकाशन संस्थेकडून देहली दंगलींवर प्रकाश टाकणारे ‘देहली रायट्स २०२० : दी अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे…
भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांच्या प्रकरणी आरडाओरड करणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांविषयी गप्प का बसतो ?
पाकमधील अल्पसंख्य हिंदूंची हत्यासत्रे चालू असूनही त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे, केंद्र सरकार आदी कुणीच आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या ! पाकसह जगभरातील…