अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे सचिव श्री. राहुल राजदान यांनी काश्मीरच्या सद्यस्थितीविषयी मनोगत व्यक्त केले. ते येथे देत आहोत.
पोलीस महानिरीक्षक खालिद कैसर म्हणाले, राज्यात अॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार प्रविष्ट होण्याचे प्रमाण जवळपास ७ टक्के, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण २२ ते २३ टक्के आहे.
सरकारकडून केवळ पाठ्यपुस्तकातील दिशाभूल करणारा इतिहास पालटणे अपेक्षित नाही, तर लोकांना ऐतिहासिक ठिकाणी सत्य इतिहास सांगण्याची व्यवस्था करणेही अपेक्षित आहे.
बीबी का मकबरा हा ऐतिहासिक महाल मोगलकालीन असून, आजम शाहा याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधला. या भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुरानी हिची कबर आहे.
शहरात नोकरी करणार्या मुलांना आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांना शहरातील चकाकीपणा जास्त मोहक वाटतो. माणसांविषयीची आत्मीयता न्यून झाली आहे.
‘मुसळधार पावसामुळे नगरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा अपलाभ घेऊन पाथर्डी बलात्कार प्रकरणातील भैय्या उपाख्य मोईन गुलाब शेख या धर्मांध आरोपीने पलायन केले.
सरकारकडून विकास आराखड्यात दफनभूमीसाठी कैलास कॉलनीतील श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असलेली जागा आणि सम्राट अशोकनगर येथील शाळेची जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे.
पैशांसाठी आतंकवादी अपहरण करत आहेत. ‘सर्व दक्षिण आशियायी देशांत आवश्यकता नसतांना प्रवास करू नका’, असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
जनरल बाजवा म्हणाले की, मी मदरशांच्या विरोधात नाही; मात्र मदरशांमध्ये मुलांना केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते. येथील मुले जगाच्या तुलनेत मागे रहातात.
स्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सिद्ध केलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींच्या परीक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते.