पितृऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध करणे आवश्यक आहे. श्राद्ध केल्याने संपूर्ण वंशाची शुद्धी होते. आपत्काळामध्ये आमान श्राद्ध, द्रव्य श्राद्ध, गोग्रास दान आदी पद्धतींचा अवलंब करून…
‘‘श्रीलंकेला स्वतःचे अलिप्तवादी धोरण सोडायचे नाही. त्याचसह ‘इंडिया फर्स्ट’ हे धोरणही आम्ही सोडणार नाही. रणनीती सुरक्षेच्या संदर्भात ‘इंडिया फर्स्ट’चेच धोरण अवलंबण्याचा आदेश राष्ट्र्रपती गोटबया राजपक्षे…
चित्रपटाला ‘लव्ह यू शंकर’ हे नाव देऊन निर्मात्यांनी भगवान शिवाचा अवमानच केला आहे ! यास हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने विरोध करून धर्मकर्तव्य बजावले पाहिजे…
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची ‘गोवा आर्.टी.आय. फोरम’ची शासनाकडे तक्रार
काही मासांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्यांनी प्राचीन श्री उच्छिष्ट विनयगर मंदिर परिसरातील राजागोपूरम्च्या जवळच एक कब्रस्तान बनवले आहे. त्यांनी तेथे मृतदेह पुरण्यासही प्रारंभ केला आहे. ही जागा…
हिंदूंची मंदिरे हिंदूंचा श्वास आहेत, प्राण आहेत. हिंदूंच्या मंदिरांवरचे अतिक्रमण हे त्यांना चैतन्यरत ठेवणारा प्राणवायू बंद करण्यासारखेच आहे. मध्यंतरी मोदी सरकारने अनेक निरुपयोगी कायदे रहित…
येथे ६ सप्टेंबर या दिवशी एका ‘पिकअप व्हॅन’मधून ३ गायींची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती हिंदु सेवा परिषदेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी ही…
श्री गणेशाने विविध अवतार धारण करून असुरांचा नाश केला. इतिहासामध्ये क्रूर राजा नंदला धडा शिकवणारे चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य यांचा आदर्श घेऊन आपणही शौर्याची…
सद्यःस्थितीत महिलांवर अत्याचार वाढत आहेत. यासाठी महिलांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक आहे. याचसमवेत महिलांनी साधना करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करावे. याद्वारे महिलांनी शारीरिक, मानसिक आणि…
गेल्या अनेक दशकांपासून चीन भारतावर कुरघोड्या करत आहे. डोकलामच्या घटनेपासून तर तो उघडउघडच कुरघोड्या करत आहे. त्याची ‘जेथे दृष्टी जाईल, ती भूमी आमची’, अशी आसुरी…