Menu Close

हिंदूंच्या मागण्यांसाठी वावुनिया (श्रीलंका) येथे हिंदूंची भव्य मिरवणूक

श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सचितानंदनजी, शिवसेनाई यांच्या नेतृत्वाकाली सर्व हिंदु संघटनांनी शासनाकडे ६ कलमी मागण्या मांडत लंकेतील वावुनिया येथे एक भव्य मिरवणूक काढली. यात सुमारे…

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाकडून स्वतःच्या १६ वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण

स्वतःच्या मुलीचेही लैंगिक शोषण करणारे वासनांध धर्मांध अन्य मुली, महिला यांच्याकडे कोणत्या नजरने पहात असतील, हे लक्षात येते !

फ्रान्स पुढील वर्षी इस्लामी फुटीरतावाद्यांच्या विरोधात कायदा बनवणार

भारतात गेल्या ३ दशकांपासून इस्लामी फुटीरतावाद्यांच्या कारवाया चालू असतांना भारताने कधीही त्यांच्या विरोधात कायदा करण्याचा प्रयत्नही केला नाही, हे लक्षात घ्या ! पॅरिस (फ्रान्स) – पुढील…

आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली

आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटना अर्थात् इसिसने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली आहे.

मुसलमान नागरिक आणि सुलतान यांच्यावर आक्षेपार्ह टिपणी केल्यावरून भारतीय अभियंत्याला संयुक्त अरब अमिरातीत शिक्षा आणि दंड

हिंदूबहुल भारतात मात्र धर्मांधांकडून हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधले जाऊनही त्यांच्यावर साधी कारवाईही होत नाही ! इस्लामी राष्ट्रात हिंदूंची होणारी परवड जाणा !

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधातील ऑनलाईन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीयही बनू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की, चीनने त्यांच्यावर शासन करावे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि…

गेल्या १५ वर्षांत तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील ८० मंदिरांत चोर्‍या करणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदूंच्या मंदिरांत कोण चोर्‍या करतो, हे यावरून लक्षात येते ! आतंकवाद्यांना धर्म असतो, तसे आता चोरांनाही धर्म असतो, असेच म्हणावे लागेल !

बलरामपूर (उत्तरप्रदेश) : दोघा धर्मांधांच्या सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांनाही अटक

स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनीही बलात्कारांच्या घटना रोखण्यास आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना अपयश आले आहे. असे निंद्य प्रकार रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

कलंक पुसला !

मागील २८ वर्षे हिंदूंना ‘धर्मांध’, ‘शांतता भंग करणारे’, ‘उन्मादी कृत्य करणारे’ ‘समाजविघातक’ असे म्हणून सातत्याने हिणवण्यात आले. असे म्हणणार्‍यांची तोंडे बंद झाली आहेत.

बाबरी ढाचा पाडल्याच्या प्रकरणी सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता

बाबरी मशीद पाडल्यावरून हिंदूंना आतंकवादी आणि हिंस्र ठरवणारे काँग्रेसी, धर्मांध, पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी आदींना सणसणीत चपराक ! २८ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच असल्याचे कुणाच्या…