भारतात धर्मांध दिवसेंदिवस उद्दाम होत असून त्यांना कशाचेच भय राहिलेले नाही, हेच यातून दिसून येते ! हिंदूंनी अशा घटनांपासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे…
मुंगेर (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी हिंसाचार : १ जण ठार, अनेक घायाळ
नेहमी हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्याच वेळी हिंसाचार कसा होतो ? अन्य धर्मियांच्या, विशेषतः मोहर्रमच्या मिरवणुकीच्या वेळी असा हिंसाचार झाल्याचे कधी ऐकिवात का येत नाही ?
फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत भारताने आता आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पावले उचलावीत. आतंकवाद्यांनाच धडकी भरेल, असा राष्ट्रवाद निर्माण करायला हवा. ‘ठकास महाठक’ होण्याची वेळ आता आली…
२४ ऑक्टोबरच्या रात्री येथून कलबुर्गी येथील गुलाब भाई यांच्याकडे ८०० किलो गोमांस अवैधरित्या घेऊन जातांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. गुन्हे शाखेचे हवालदार विद्यासागर मोहिते…
तमिळनाडूतील नेल्लई येथे ख्रिस्त्यांचे शिष्टमंडळ जिल्ह्याधिकार्यांना भेटण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी शिल्पा प्रभाकर सतीश यांनी त्यांचे उभे राहून स्वागत केले. लोकशाहीत प्रशासन हे जनतेचे सेवक असते.
२९ दिवसानंतर आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्ध थांबवण्यात आले आहे.
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव…
हिंदूंनो, प्रतिवर्षी केवळ कर्मकांड म्हणून शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन करण्यापेक्षा या विजयादशमीपासून हिंदु समाजाचे रक्षण, तसेच देशहित यांसाठी खरेे सीमोल्लंघन करण्याचा निश्चय करा !
रिक्शाचालक वसीम खान याने शेजारी रहाणार्या ३ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून रिक्शात बसवले आणि तिच्यावर बलात्कार केला.
‘झी’ वाहिनी समुहापैकी एक असणार्या ‘झी वाजवा’ या मराठी संगीत वाहिनीचा प्रसार केला जात आहे. याविषयीचे विज्ञापन ‘झी युवा’ या मराठी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आले.…