अशा पोलिसांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
आता जगभरातील धर्मांधांकडून अशा प्रकारे चाकूद्वारे आक्रमण करण्याचा प्रकार वाढीस लागेल. भारतातील धर्मांधांची संख्या पहाता हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य…
‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. मला विचाराल, तर या चित्रपटावर बंदी घालणे सध्या योग्य ठरणार नाही; कारण याचा केवळ ट्रेलर…
कोरोनाचा पुन्हा संसर्ग वाढू नये, यासाठी विद्यमान स्थितीतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे आणि शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी, अशी मागणी आरोग्य साहाय्य…
हरियाणातील बल्लभगडमधील अग्रवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर हिंदु तरुणी निकिता तोमर हिची तौसिफ याने गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर धर्मांधांच्या विरोधात वातावरण पुन्हा तापले आहे.
‘गोब्राह्मणप्रतिपालक’ अशी ओळख असलेल्या शिवरायांच्या जन्मभूमीत गोमाता आणि गोवंश यांची हत्या रोखण्यात येणारे अपयश सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी लज्जास्पद !
सीमोल्लंघनाचे वार्तांकन करतांना येथील ‘दैनिक दिव्य मराठी’ने २७ ऑक्टोबर या दिवशी बातमीच्या मथळ्यामध्ये ‘कुंकवात न्हाली, श्रमली-दमली तुळजाभवानी, निद्रा चालू; आता ५ दिवसांसाठी क्वारंटाईन’, असा उल्लेख…
२७ ऑक्टोबरच्या रात्री तेलीपारा दुर्गोत्सव समितीची मिरवणूक शहर पोलीस ठाण्याजवळून जात असतांना पोलिसांनी डीजे लावल्याचे कारण सांगत ‘डीजे’ असणारी गाडी जप्त केली. तसेच देवीची मूर्ती…
वक्फ बोर्डाची भूमी अधिग्रहित करण्याचे धाडस देशातील एकतरी सरकार दाखवू शकते का ? ज्या अण्णाद्रमुक पक्षाने शंकराचार्य यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे दुःसाहस केले, त्याच्याकडून…
निवळ निषेध नोंदवून आणि बहिष्कार टाकणे पुरेसे नसून सौदी अरेबियाला जी भाषा समजते, त्या भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !