अमरनाथ यात्रेवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले; परंतु देशभरातील हिंदू समाज शांत आहे. आपला देश वीरपुरुषांचा असून आपण शौर्य जागवले पाहिजे. सद्यस्थितीत हिंदू हे छत्रपती शिवाजी महाराज,…
अशांततेला कारणीभूत असलेल्या मुसलमान संघटनांवर कोणताही गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेला नाही; मात्र हिंदु संघटनांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून उद्रेक झाल्यास त्याला सरकार उत्तरदायी असेल,…
केरळ राज्यातील मुसलमानांचा मुला-मुलींचा जलद गतीने वाढता जन्मदर हा राज्यातील लोकसंख्येचे संतुलन पालटेल, असे प्रतिपादन केरळचे माजी पोलीसप्रमुख टी.पी. सेनकुमार यांनी केले आहे. ते एका…
गोरक्षकांच्या नावे नरभक्षक बनू नका, गोमांस खाण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे खडे बोल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कथित गोरक्षकांना सुनावले आहेत !
सध्या चालू असलेल्या अमरनाथ यात्रेवर १० जुलैला रात्री आतंकवाद्यांनी आक्रमण करून ७ भाविकांना ठार केले, तर अनेक जण घायाळ झाले. तसेच प. बंगालमधील २४ परगणा मध्ये…
कोल्हापूर येथील आझाद गल्ली येथे रहाणारे हिंदू एकता आंदोलन संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुरेश काकडे (वय ५५ वर्षे) आणि श्री. योगेश घोसरवाड (वय ३५ वर्षे)…
आतंकवादी डॉ. झाकीर नाईक यांच्या बंदी घातलेली ’इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था आणि त्यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करण्यात यावे, मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटीया यांच्यावर…
भारतातील इंग्रजी वर्तमानपत्रे हिंदुद्वेष करतात, तसेच परदेशातीलही वर्तमानपत्रे करतात, यातून त्यांची पीतपत्रकारिता समोर येते ! त्यामुळे अशा कुख्यात वर्तमानपत्रांवर लोकांनी किती विश्वास ठेवायला हवा हे…
खेतान यांना मिळालेल्या कथित धमकीच्या पत्राविषयी कोणतीही शोधपत्रकारिता न करता थेट सनातन संस्थेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांवर बिनबुडाचे आरोप केले.
डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे.