हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माता मंदिरामध्ये एका धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व आणि…
प्रतिवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फरिदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती मनोज कौशिक यांना निवेदन देण्यात आले. समितीच्या सौ.…
रा.स्व. संघाचे स्वयंसेवक शरत मडिवाळ यांच्या आणि यापूर्वी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या या प्रकरणांचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्यात यावे, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी,…
कोल्हापूर येथील विश्वपंढरी कार्यालयात ३० आणि ३१ जुलैला हिंदु धर्माभिमान्यांसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील पारंगाव, इचलकरंजी, केर्ले, शिये, कागल,…
भारतीय निवडणूक आयोगाने पणजी आणि वाळपई मतदारसंघांसाठी २३ ऑगस्टला पोटनिवडणूक घोषित करून त्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वर्षी श्री गणेशचतुर्थी २५ ऑगस्टला असल्याने ऐन…
भारतीय भू-वैज्ञानिकांनी भारतातील विविध भागांमधील गरम पाण्याच्या कुंडांचा अभ्यास केला आहे. परंतु या कुंडांमधील पाणी प्रत्येक ऋतूमध्ये कसे काय गरम राहते, हे रहस्य अजूनही कायम…
फंदफितुरीमुळे हिंदु धर्माला शेकडो वर्षांपासून ग्रासले आहे. अशा फितुरांमुळेच छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले. नंतर रायगडही शत्रूच्या कह्यात गेला. त्यामुळे त्याचे सर्व वैभव नष्ट करण्यात…
मेणबत्ती फुंकर मारून विझवल्यामुळे वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या १ सहस्र ४०० टक्क्यांनी वाढते. या जंतूंमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, अशी माहिती अमेरिकेतील क्लेमसन विद्यापिठाच्या वैज्ञानिकांनी…
हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे, या उद्देशाने सनातनचे संत पू. वैद्य विनय भावे यांच्या मोर्डे गावातील…
महंमदाबाद तालुक्यातील माढुपूर येथील मठातील मूर्ती चोरणार्या चोरांनी मठाचे महंत विजय राघव दास यांना लाठीकाठ्यांनी गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत घायाळ झालेले महंत दास…