म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते.
फेर्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी कोणत्या आधारावर अनुमती दिली ? या फेर्यांच्या आयोजनासाठी निधी कुठून पुरवला गेला ? गोव्यात फेरी काढणारे आणि राष्ट्रविघातक रोहिंग्या मुसलमान…
पूर्वी जळगावची ओळख ‘सिमी हब’ म्हणून होत असे; मात्र हिंदूंचा संघटितपणा आणि प्रतिवर्षी होणार्या हिंदु धर्मजागृती सभा यांमुळे आज जळगावची ओळख ‘हिंदुत्वाचा गड’ म्हणून निर्माण…
म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे.
आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर…
राजधर्म हाच प्राचीन परंपरागत व्यवस्थेचा पाया होता. या परंपरेप्रमाणे पूर्वीपासून वर्ष १९४७ पर्यंत भारतात राज्यशासन चालवले जायचे. पूर्वीचे राजे धर्मशास्त्राचे जाणकार होते. राज्यव्यवस्थेची संकल्पना नव्याने…
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी ११ ऑक्टोबर या दिवशीच्या पत्रकार परिषदेचे निमंत्रण व्हॉट्सअॅपवरून पत्रकारांना देतांनाच सनातन प्रभातच्या प्रतिनिधीने येऊ नये, असे म्हटले…
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला…
देवतांची तसेच राष्ट्रपुरुषांची चित्रे छापलेले फटाके फोडल्यामुळे या चित्रांच्या चिंधड्या उडून देवतांची घोर विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होत आहे. तसेच बाजारात चिनी वस्तूंसमवेत चिनी फटाकेही…
वाचक मेळाव्यामध्ये गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व, क्षात्रधर्म साधना म्हणजे काय, राष्ट्र आणि धर्म यांची होणारी विटंबना याला क्षात्रवृत्तीने आणि सनदशीर मार्गाने आपण कसे रोखू शकतो, तसेच…