आज प्रत्येकानेच जिजाऊंचा आदर्श घेणे आवश्यक !

‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी राज्याची, म्हणजेच आदर्श हिंदू राष्ट्राची स्थापना केली. हे राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठीचे बाळकडू जिजाऊंनी त्यांना बालपणातच पाजले, त्यांच्यात जाज्ज्वल्य धर्माभिमान आणि राष्ट्राभिमानही निर्माण केला Read more »

पूर्वीचे आदर्श पालक आणि हल्लीचे पालक

शिकवणीतून मुलाला चांगले गुण मिळतील; पण त्याच्यावर संस्कार होणार नाहीत व त्याची भावनिक भूकही भागत नाही. त्यामुळेच मुलांना आई-वडिलांविषयी प्रेम वाटत नाही. Read more »

आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर……

आपल्याला जर ‘आपली मुले आदर्श व्हावीत’, असे वाटत असेल, तर ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’, या उपरोल्लेखित संतवचनाप्रमाणे आम्हा पालकांनाही आदर्शवादाचे धडे नको का गिरवायला ? Read more »

मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत ?

संस्काराचा मूळ पाया म्हणजे शिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त, नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती अपूर्ण होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर प्रगती जलद होते. Read more »

मुलांना शिस्त कशी लावावी ?

शिस्त आणि शिक्षा हे दोन्ही शब्द शिक्षण या शब्दापासून निर्माण झाले आहेत. शिक्षणाद्वारे चांगली वागणूक अमलात आणणे म्हणजेच शिस्त होय……. Read more »

पालकांनो, मुलांना शिस्त लावण्यासाठी प्रतिदिन हे करा !

मुले अनुकरणप्रिय असतात. जन्मापासून सतत ती आपल्या आई-वडिलांचे निरीक्षण करत असतात. त्यामुळे बर्‍याच मुलांची वागण्याची ढब आपल्या आई-वडिलांप्रमाणे असल्याचे आढळते. Read more »

अर्थशून्य नावे ठेवल्याने होणारा तोटा जाणा !

आजकाल अनेक पालक आपल्या मुला-मुलींची प्रयल, रूमीन, लविला, आशिता अशी अर्थशून्य नावे ठेवतात. काही पालक मुला-मुलींची नावे विकी, रीटा, डॉली इत्यादी आंग्लाळलेली ठेवतात. Read more »

मुलांचा दिनक्रम कसा असावा ?

मुले आदर्श व सुसंस्कारीत व्हावीत, यासाठी प्रत्येक पालकाचा खटाटोप असतो. यासाठी आपण आपल्या पाल्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलांना उत्तमप्रकारे शिक्षण देऊन पुढे मोठी व्यक्ती बनेल, ऐवढे मर्यादित ध्येय ठेवून मुलाची क्षमता.. Read more »