हिंदी भाषेच्या रक्षणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले प्रयत्न

अंदमानमध्ये कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कैद्यांना हिंदी भाषा शिकवून साक्षर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. Read more »

छ. शिवरायांचे महत्त्व जाणणारे आणि लोकमान्य टिळकांना साहाय्य करणारे रवींद्रनाथ टागोर !

टिळकांच्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराष्ट्रप्रेमाविषयी रवींद्रनाथांच्या मनात नितांत आदर होता. शिवरायांनी ज्या स्वराज्य धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी आयुष्य वेचले, त्याच स्वराज्य धर्माचा उद्घोष रवींद्रनाथांनी आपल्या काव्यातून केलेला आहे. Read more »

लालबहादुर शास्त्री यांचा साधेपणा

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट खाली दिली आहे… Read more »

इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे उमाजी नाईक !

पैशाच्या संबंधातले उमाजी नाईक याचे वागणे म्हणजे एक विलक्षणच प्रकार होता. उमाजी पैशासाठीच दरोडे घालायचा. त्याला पुष्कळ पैसा मिळायचाही. तेव्हा ‘त्याने पुष्कळ मोठा द्रव्यसंचय केला असणार’, असे धरून मॅकिंटॉशने त्याला त्याबद्दल खोदून विचारले.. Read more »

वस्तू अर्पण करतांना तिच्या मूल्यापेक्षा त्या वेळी असणारा भाव महत्त्वाचा ! – गुरु गोविंदसिंह

‘यमुनेच्या पावन काठावर शिखांचे दहावे आणि अंतिम गुरु गोविंदसिंह त्यांच्या अमृतवचनांद्वारे श्रोत्यांच्या हृदयांना उल्हसित करत होते. सत्संग पूर्ण झाल्यावर एका पाठोपाठ एक सर्व श्रोते गुरुचरणी दक्षिणा ठेवू लागले. Read more »

हिंदु धर्माचे अभिमानी पं. मदनमोहन मालवीय

‘काशी हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे अनन्य पुजारी होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत समर्पित केले होते. Read more »

गुरु गोविंद सिंह – खालसा पंथाचे संस्थापक

शिखांचा सिख्ख धर्म हा भक्तीमार्ग शिकवतो. त्यात प्रेम आणि अहिंसा ही प्रमुख तत्त्वे आहेत. गुरुनानकांना बाबरने कारागृहात डांबले. तरीही पहिल्या ९ धर्मगुरूंनी त्यांच्या उपदेशात केवळ भक्ती अन् प्रेम यांचाच संदेश दिला. Read more »

देशभक्त हरनामसिंह

देशासाठी क्रांतीकार्य करणार्‍या अनेक क्रांतीकारकांपैकी एक असलेले देशभक्त हरनामसिंह यांचा त्यांच्या आज असलेल्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्त अल्पपरिचय… Read more »

प्रश्नाचा निषेध करून तडक सभागृहामधून बाहेर पडणारे राष्ट्राभिमानी सुभाषचंद्र बोस !

‘नेताजी सुभाषचंद्र बोस ‘आय्.सी.एस्.’ची परीक्षा इंग्लंडला देऊन भारतात परत आले. त्यानंतर त्यांना एका लेखी परीक्षेस बसावे लागले. Read more »