मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असून तेथे धर्मांतरबंदी कायदा आहे. असे असूनही उद्याम ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करू धजावतात. यावरून त्यांना कायद्याचेही भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांना कठोर शिक्षा अपेक्षित आहे ! Read more »
‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन सोनवानी यांनी ‘मला अंधारात ठेवून मुलाचे धर्मांतर केले’, असे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. Read more »
ओडिशातील बिजू जनता दल सरकारने मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’कडून चालवण्यात येणार्या १३ संस्थांना राज्याच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ७८ लाख ७६ सहस्र रुपये देण्याच्या निर्णय घेतला होता. या निर्णयाचा विश्व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. Read more »
‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ संघटनेने वर्ष २०२१ मध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. वर्ष २०२० मध्ये १४९, तर वर्ष २०२१ मध्ये १५२ जण मारले गेले. धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे. Read more »
ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’कडून संचालित करण्यात येणार्या १३ संस्थांना मुख्यमंत्री साहाय्य कोषातून आर्थिक साहाय्य करतांना ७८ लाख ७६ सहस्र रुपये दिले आहेत. Read more »
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे करूनही अशा प्रकरणांना आळा बसत नसेल, तर हिंदूंनी त्यांचे वेगळे न्यायालय स्थापन करून अशा जिहाद्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे, असे वाटल्यास आश्चर्य काय ? Read more »
मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर विहिंपने ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस भारताच्या दौर्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘ख्रिस्त्यांनी हिंदूंवर गेल्या ३५० वर्षांत केलेल्या अत्याचारांसाठी क्षमा मागावी’ Read more »
गेल्या १ सहस्र वर्षांत ज्या हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले, अशांच्या वंशजांना आता पुन्हा हिंदु धर्मात यावेसे वाटत असेल, तर त्यांना सरकारने साहाय्य, सुरक्षा दिली पाहिजे. Read more »
जे कुणी लोकांचे धर्मांतर करत आहेत ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाहीत. एखाद्याचे चांगले काम आणि त्या धर्मातील व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते. भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यास मिळावी, यासाठी एखाद्या विशिष्ट धर्मात लोक धर्मांतर करतात, असे फुकाचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Read more »
जिल्ह्यामध्ये ‘लव्ह जिहाद’चे एक खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे. येथील मोनिश कुरेशी याने ‘मनिष’ नावाने कला शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणार्या एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी लग्न केले आणि सातत्याने बलात्कार केला. त्याच वेळी आरोपीने तिच्या अनेक अश्लील चित्रफितही बनवल्या. पीडितेला धर्मांधाचा असह्य त्रास झाल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.