Menu Close

बोधन (तेलंगण) येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन

मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या…

नेपाळ : धर्माधिष्ठित राजकारणामुळे समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक अन् आध्यात्मिक उन्नती होते ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

जेव्हा राजसत्तेला धर्माचे मार्गदर्शन मिळते आणि धर्माधिष्ठित राजकारण केले जाते, तेव्हा समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते.

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा. ‘पी.एच्.डी.’ आणि एम्.फिल् करणार्‍या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र…

धर्मात विकृती नाही, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे समाजात विकृती आहे ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

धर्म हा कर्म प्रधान आणि आचरण प्रधान आहे. केवळ बोलण्यात धर्म आणि कर्मात अधर्म असे चालत नाही. धर्म प्रत्येकाचे कर्तव्य सांगतो. जर समाज धर्मनिरपेक्ष झाला,…

राऊरकेला (ओडिशा) येथील अध्यात्म मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

राऊरकेला (ओडिशा) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेदव्यास येथील संगमक्षेत्रावर प्रतिवर्षीप्रमाणे एका मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विविध आध्यात्मिक संस्था आणि संघटना यांनी स्थापन केलेल्या…

. . . तर मी स्वत: सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे…

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून भारत हिंदु मुन्नानीच्या पदाधिकाऱ्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजन

या वेळी समितीच्या कार्यकर्त्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी ‘हिंदु’ आणि ‘हिंदु धर्म’ या शब्दांचा अर्थ, हिंदु धर्माचे परिणामकारक कार्य करण्यासाठी साधनेची आवश्यकता यांविषयी माहिती दिली.

हिंदु देवता आणि पंतप्रधान यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या एका चर्चासत्रात तलाकविषयी बोलतांना मौलाना देहलवी यांनी ‘ज्या तुमच्या रामाने सीतेला सोडून दिले, ते तलाकविषयी बोलत आहेत’, असे संतापजनक वक्तव्य…

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…

‘धर्मांतरबंदी कायदा’ आणा आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करा !

आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा; हिंदु देवता, तसेच देशाचे पंतप्रधान यांचा हेतूतः अवमान करणारी वक्तव्ये…