आळंदी (पुणे) येथे संत-महंतांची हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या भेटीची छायाचित्रे
छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदेवता आणि गुरु यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देवतेच्या कृपेमुळे त्यांनी अनेक मोठ्या संकटांवर मात केली. आपणही नियमित धर्माचरण केल्यास सुराज्याची…
रणरागिणी शाखेच्या वतीने येथील नवनिर्वाचित उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीनिर्मित शुभेच्छा पत्र देऊन त्यांना गुढीपाडव्याच्या…
‘२६ जानेवारीला विश्व हिंदू परिषदेने हनुमानचालीसा पठण आणि यज्ञ आयोजित केला होता. या वेळी राऊरकेला परिसरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींच्या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मी…
हिंदूंनी त्यांची पराभूत मानसिकता सोडून आपल्या पराक्रमी पूर्वजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आजच्या काळात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रती संभाजी महाराज…
२३ मार्चला दुपारी रामानंदाचार्य रामराजू महाराज यांचे रामकथेवर निरूपण झाले. त्यानंतर ऋषिकेश (उत्तराखंड) येथील केरळ आश्रमाचे महामंडलेवश्वर प.पू. स्वामीजी अभिषेक चैतन्यजी यांचे मार्गदर्शन झाले.
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदान दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहिती सांगणार्या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील शहीद चौकात करण्यात आले होते.
आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील
देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ?
लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा या मागण्यांसाठी…