जबलपूर (मध्यप्रदेश) येथील बलदेवबागमधील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.
२ एप्रिल या दिवशी येथील श्रीराम-हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. वाळूंजकर शास्त्री यांनी आयोजित केलेल्या मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. या वेळी ५० हून अधिक गावकरी आणि…
या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
लोकांचा विज्ञानावर खरच विश्वास असला असता, तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा विमा काढला नसता. अणूबॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आज सर्वज्ञात आहे; पण आज जगातील केवळ ५ देश…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले.
हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.
रामनवमी उत्सव समिती, कल्याण यांच्या वतीने गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवा तलाव येथे करण्यात आले होते.
जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र हे आदर्श आहेत. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल, तर श्रीराम नामाचा जप हेच त्यावर उत्तर आहे.
सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंतच्या कालखंडात भूतलावरील आदर्श राजा म्हणून ‘प्रभु श्रीरामचंद्रा’चे उदाहरण दिले जाते, तर सर्वोत्तम राज्य म्हणून ‘रामराज्या’चा उल्लेख केला जातो.