मागील वर्षी कृत्रिम हौद बांधून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. त्यामुळे श्री गणेशमूर्तींची विटंबना झाली. या वर्षी अशी विटंबना होऊ नये, यासाठी या…
दहा किलोच्या कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीमुळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होते, असे हरित लवादाने मान्य केले आहे. शासनानेही याचे पालन करावे आणि याविषयी समाजात…
गणेशोत्सवातील अपप्रकार धर्मविरोधी आणि भाविकांची दिशाभूल करणारे असल्याने ते त्वरित थांबवावेत, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि गणेशभक्त यांनी येथील उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना…
यवतमाळ येथील नगर परिषद टाऊन हॉल, येथे यवतमाळ (वडगाव) पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समिती सभेत श्री गणेशोत्सव या विषयावर मार्गदर्शनासाठी हिंदु जनजागृती समितीला बोलावण्यात…
गेल्या काही मासांपासून भारत अणुपुरवठा गटामध्ये (एन्.एस्.जी.) सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे; परंतु यामध्ये अडथळे निर्माण करणारा देश चीन आहे. शत्रूराष्ट्र पाकिस्तानला या गटात सहभागी…
‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली…
बकरी ईदला बरेच दिवस बाकी असतांना महापालिका त्यांच्यासाठी ‘बकरी अॅप’ सिद्ध करते आणि हिंदूंना मंडप बांधायलाही अनुमती देत नाही.
पोलीस मशिदींना ‘एकच भोंगा आणि २ नमाज’ असा नियम लावतील का ? – हिंदु जनजागृती समिती
राष्ट्रीय हरित लवादाने विविध संशोधन संस्था आणि पर्यावरणतज्ञ यांनी केलेल्या संशोधनाचा आधार घेत कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे मान्य केले आणि महाराष्ट्र…
कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे ‘श्री गणेशमूर्तींचे दान नको, तर धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच…