यंदा गणेशोत्सवाला राज्य शासनाने त्याला ‘राज्य महोत्सवाचा’ दर्जा दिला आहे; मात्र ठाणे जिल्ह्यातील डायघर गावातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गणेशमूर्ती ठेवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड…
छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन ‘श्री गणेशमूर्तीचे शास्त्रानुसार विसर्जन करावे’ यासंदर्भात प्रबोधन केले.
समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही एस्.एम्. जोशी पूल, ओंकारेश्वर पूल, तसेच वृद्धेश्वर सिद्धेश्वर घाट येथे श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी जनजागृती केली.
भिवंडी येथील वंजारपट्टी नाका परिसरात रात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आल्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली.
शेगाव शहरात किरकोळ वादातून धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच भिवंडी येथेही धर्मांधांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकून विटंबना केली.
नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘गणेशोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व आणि आदर्श गणेशोत्सव कसा असावा ?’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मूर्तीकार आणि पीओपीने बनवलेल्या मूर्तींचा उपयोग करणारे यांना जरब बसेल, अशा स्वरूपाच्या दंडाची तरतूद करणे आवश्यक आहे. असे केल्याने पुढच्या वेळेपासून पीओपी मूर्तीच बनवण्यात येणार…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोजत भागातील स्थानिक शाळा आणि गणेश मंडळे यांच्यामध्ये ‘आदर्श गणेशोत्सव साजरा कसा करावा ?’, याविषयी प्रबोधन करण्यात आले. या अंतर्गत समितीच्या…
सोलापूर येथे छत्रपती संभाजी तलाव या ठिकाणी २८ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.…
मागील अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहीम राबवण्यात येते, तसेच त्याविषयी प्रशासनाला निवेदनही दिले जाते. या वर्षीही समितीने भाविकांनी शास्त्रानुसार…