या नाटिकांमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची होणारी छेडछाड, लूटमार, असे प्रसंग घडतांना प्रत्येकाने त्याचा यशस्वी सामना कसा करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता…
वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फलक हातात घेऊन प्रबोधन !
श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तरी भाविकांनी नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे शंकराराव कुलकर्णी यांनी भाविकांना केले. नदीवर विसर्जनासाठी येणारे अनेक जण उत्सुकतेने फलक…
धाराशिव येथे जलप्रदूषण, अवास्तव खर्च, देवतेची विटंबना होते, अशी कारणे पुढे करून या वर्षीही शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला…
सातारा येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतापसिंह उद्यानातील शेती फार्मच्या जागेत कृत्रिम तलाव खोदण्यात आला आहे. सातव्या दिवशीही या तलावात पुष्कळ अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले…
गणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन घाटांवर काही संस्था पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे सांगत गणेशमूर्तींचे दान घेतात. कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या अथवा दान दिलेल्या गणेशमूर्ती कचर्याच्या गाडीतून नेऊन…
कोणताही सण श्रद्धेचा आहे. त्यामुळे कोणत्याही कृतीची बळजोरी करायला नको. गणपतीची मूर्ती जर घरी बादलीत विसर्जित होऊ शकते, तर ती नदीतही विसर्जित होणार. केवळ मूर्तीमुळेच…
त्या ठिकाणी केवळ फलक ठेवा; मात्र कुणीही व्यक्तीने त्या ठिकाणी थांबायचे नाही. अन्यथा तुम्हाला कलम १४९ ची नोटीस बजावू, असे सांगत पोलिसांनी विसर्जन घाटांवरील समितीच्या…
त्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव हा पुण्याचा, तसेच संपूर्ण हिंदु धर्माचा मानबिंदू आहे. मागील वर्षी महाविद्यालयीन युवक त्यांच्या गणवेश आणि ओळखपत्रासह अन्य संघटनांसह सहभागी…
डॉल्फिन नेचर क्लब आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीच्या घाटावर हिंदुधर्मविरोधी गणेशमूर्तीदान अभियान राबवण्यात आले. या अभियानात सुमारे ८८ मूर्ती…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार खपवून घेणार नाही, असे म्हटले होते; मात्र हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीमधून होणार्या आक्रमणांच्या घटनांच्या विरोधात कोणीही बोलत नाही…