अखिल भारतीय संन्यासी संगमचे सचिव पू. रामानंदस्वामी यांनी या परिषदेत ‘अध्यात्मात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते. या वेळी…
रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक झाले आहे. या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि वातावरणातील रज-तम नष्ट व्हावे, यांसाठी भारतभरात ठिकठिकाणी ‘रामनाम…
१४ ऑगस्ट या दिवशी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एम्आयएम् या पक्षाच्या धर्मांध कार्यकर्त्यांनी संग्रामपूर रेल्वेस्थानक (पूर्व रेल्वे) भागात रेल्वेगाड्यांवर आक्रमण करत दगडफेक केली. यामुळे रेल्वेसेवा काही घंट्यांंसाठी…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेच्या अंतर्गत १४ ऑगस्ट या दिवशी ग.रा. वारंगे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथील प्राचार्य श्री. जे.एस्. शेटे यांना…
पुराने प्रभावित झालेल्या गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाण्याच्या बाटल्या, चादरी आदी जीवनावश्यक वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात सुपुर्द करण्यात आल्या. या वेळी गरजूंना मेणबत्त्यांचे वाटप करण्यात…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रध्वज हा उंच ठिकाणीच फडकवायला हवा यांविषयी प्रबोधन करण्यासाठी, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्य लोकांना समजावे म्हणून आर्वी नाका, वर्धा येथे, नंदोरी चौक, हिंगणघाट येथे…
जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली. १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासंदर्भात शाळा, महाविद्यालय, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि राष्ट्रीय प्रतिकांविषयी जागृती निर्माण करणे यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवण्यात आली.
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली.