मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. दादर येथे २ ठिकाणी केलेल्या नामजपामध्ये १७ जण सहभागी झाले होते.
जम्मू-काश्मीरला लागू करण्यात आलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून पाकिस्तान सातत्याने भारताच्या विरोधात कारवाया करत आहे. आता ४ सप्टेंबरला लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर १० सहस्र पाकिस्तानी…
विसर्जनासाठी अशास्त्रीय पर्यायांचा वापर टाळण्यासंदर्भात चिंचवड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी, तसेच महापालिका प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला यांनी उपस्थितांना श्राद्ध, पिंडदानाचे महत्त्व, ते केल्याने होणारे लाभ, ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व, कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व यांविषयी…
नेहमी हिंदूंना असहिष्णू म्हणून हिणवणारे सर्वधर्मसमभाववाले अशा सूत्रांविषयी काहीही भाष्य करत नाहीत, हे लक्षात घ्या !
श्री गणेशाला मानवी रूपात दाखवणे, हे त्याचे विडंबनच आहे. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच अशा शास्त्रविसंगत कृती घडतात आणि हिंदू हे देवाचा कृपाशीर्वाद मिळण्यापासून वंचित रहातात.
श्री गणेशोत्सव मंडळांच्या प्रबोधनानंतर कार्यकर्त्यांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जनच करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा? याविषयीची ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली.
काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासले. या देशद्रोही कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी
अंबड (जिल्हा संभाजीनगर) येथे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर आणि सुग्रिव साठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शांतता बैठक पार पडली.
हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. समितीच्या धर्मकार्यासाठी शुभाशीर्वाद !, असे आशीर्वचनपर उद्गार प.पू. सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी…