भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे हा प्रामुख्याने सण, उत्सव यांमागील उद्देश असतो; सध्या मात्र या उत्सवांमध्ये अपप्रकारांनी शिरकाव…
‘भारत विकास परिषदे’च्या वतीने येथील ‘जेजीव्हीव्ही’ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवजीवन विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघ, भांडुप विचार मंच (व्हॉट्सअॅप ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने टेंबीपाडा येथे नुकतेच ‘शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
येथे एका मॉलमध्ये मंजुनाथ नावाच्या एका हिंदु तरुणाने हिंदु राष्ट्र आणण्याविषयी विधान केल्यावर त्याला मोईनुद्दीन सवफान, अब्दुल रहिम आणि अन्य एक धर्मांध यांनी मारहाण केली.
केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी
नवरात्रोत्सवानिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक अनिल सिंह गौतम यांना २३ सप्टेंबरला निवेदन देण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘‘हिंदु…
हिंदूंच्या सणांच्या वेळी नियम बनवणारे काँग्रेस सरकार मोहरम किंवा ईद या सणांच्या वेळी नियमावली बनवतात का ?
समता, न्याय, बंधुता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ‘एक देश एक विधान’ लागू करणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा…
विश्वकल्याणकारी अशा ईश्वरी राज्यासाठी आम्ही नित्य कार्यरत राहू, असा निर्धार कांदिवली येथे २१ आणि २२ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत उपस्थित…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील साईनगर, विठ्ठल मंदिर, देवकर नगर या भागांत आणि खर्ची येथील चौकात, तसेच चोपडा येथील धनगर गल्लीत पितृपक्षानिमित्त प्रवचन घेण्यात…