Menu Close

थिरुवन्नमलाई (तमिळनाडू) येथील शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने थिरुवन्नमलाई येथील पर्वतराजा कुलसंगा सभागृहामध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक शिबिरामध्ये धर्मप्रेमी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र नव्हते, नाही आणि असणारही नाही !’ : असदुद्दीन ओवैसी

हिंदु राष्ट्राची संकल्पना जाणून न घेता अशी विधाने करून ओवैसी यांच्यासारखे हिंदुद्वेषी राजकारणी केवळ द्वेष पसरवण्याचेच कृत्य करत आहेत ! ज्यांना हिंदु राष्ट्र नको असेल,…

नागपूर शहरात नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रबोधन

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात ठिकठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने चेन्नई येथे रक्तदान शिबिर

शिवसेनेच्या शिवालय ट्रस्टच्या वतीने चेन्नई येथील श्री विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच एक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीकडून इम्फाळ (मणीपूर) येथील मंदिरामध्ये धर्माचरणाविषयी मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इम्फाळ (मणीपूर) येथील मारवाडी समाजाच्या सनातन मंदिरामध्ये धर्माचरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण

बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील हरखडी गावामध्ये श्री दुर्गादेवी मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर धर्मांधांनी त्यावर केलेल्या दगडफेकीमध्ये १६ जण घायाळ झाले.

औरंगाबादचे नाव पालटण्याचा प्रयत्न केल्यास अत्यंत वाईट परिणाम होतील : अबू आझमी यांची धमकी

अशी धमकी देणार्‍यांवर पोलीस काही कारवाई करतील का ? अशी भाषा जर एखाद्या हिंदु नेत्याने वापरली असती, तर त्याचा प्रसारमाध्यमे, पुरोगामी आदींनी प्रचंड गाजावाजा करून…

जहानाबाद (बिहार) येथे धर्मांधांकडून झालेल्या गोळीबारात एक हिंदू ठार

जहानाबाद (बिहार) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे मूर्तीची तोडफोड झाली होती. यानंतर येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तरीही धर्मांधांनी घटनेच्या दुसर्‍या…

स्वतःतील दुर्गुणांचा नाश करण्याचा दिवस म्हणजे ‘विजयादशमी’ : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

या वेळी श्री. शिंदे म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंवरील मोठे धर्मसंकट आहे. त्याचे भयावह दुष्परिणाम रोखण्यासाठी हिंदु मुलींना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षण दिले गेले पाहिजे.…