बाबरी मशीद पुन्हा उभारली जाईल, भलेही १ सहस्र वर्षे लागू देत, असे चिथावणीखोर विधान ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) या पक्षाचे सचिव तस्लीम रहमानी…
दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्याच्या कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अध्यात्माचे महत्त्व काय? जीवन आनंदी बनवण्यासाठी कोणती साधना करावी ? अशा दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे…
श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सचितानंदनजी, शिवसेनाई यांच्या नेतृत्वाकाली सर्व हिंदु संघटनांनी शासनाकडे ६ कलमी मागण्या मांडत लंकेतील वावुनिया येथे एक भव्य मिरवणूक काढली. यात सुमारे…
स्वतःच्या मुलीचेही लैंगिक शोषण करणारे वासनांध धर्मांध अन्य मुली, महिला यांच्याकडे कोणत्या नजरने पहात असतील, हे लक्षात येते !
भारतात गेल्या ३ दशकांपासून इस्लामी फुटीरतावाद्यांच्या कारवाया चालू असतांना भारताने कधीही त्यांच्या विरोधात कायदा करण्याचा प्रयत्नही केला नाही, हे लक्षात घ्या ! पॅरिस (फ्रान्स) – पुढील…
आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली
आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटना अर्थात् इसिसने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली आहे.
हिंदूबहुल भारतात मात्र धर्मांधांकडून हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधले जाऊनही त्यांच्यावर साधी कारवाईही होत नाही ! इस्लामी राष्ट्रात हिंदूंची होणारी परवड जाणा !
काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीयही बनू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की, चीनने त्यांच्यावर शासन करावे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि…
हिंदूंच्या मंदिरांत कोण चोर्या करतो, हे यावरून लक्षात येते ! आतंकवाद्यांना धर्म असतो, तसे आता चोरांनाही धर्म असतो, असेच म्हणावे लागेल !
स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षांनीही बलात्कारांच्या घटना रोखण्यास आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना अपयश आले आहे. असे निंद्य प्रकार रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !