नुकत्याच झालेल्या एका वाहिनीच्या मुलाखतीत नरसापूरम्चे वाय.एस्.आर्.सी.पी.चे खासदार रघुराम कृष्ण राजू यांनी मान्य केले की, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले आहे आणि ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येने एकूण…
अमेरिकेतील यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील दोन्ही प्रमुख पक्षांचा प्रचार पूर्णपणे हिंदु मतांभोवती केंद्रित आहे. अमेरिकेच्या इतिहासात असे प्रथमच होत आहे. याचा लाभ हिंदूंना होईल,…
बंगालमध्ये पोलीस ठाण्यासमोरच हत्या होते यावरून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते ! केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बंगालमध्ये हत्या होणे…
आपत्काळात टिकून रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतीय संस्कृतीचे आचरण करणे, यज्ञयाग आणि नामजपाचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले. त्यामुळे सर्वजण हात जोडून…
धर्मांधांचे वासनांध स्वरूप वेळीच ओळखा ! त्यांच्या बोलण्याला बळी न पडता महिलांनी सतर्क रहाणेच महत्त्वाचे !
‘इस्लाममध्ये ‘जिहाद’ शब्दाला पवित्र समजतात; परंतु सध्या जगभरात जिहादच्या नावाने जो आतंकवाद, निरपराध नागरिकांच्या हत्या आणि आर्थिक हानी होत आहे, ते पाहून यावर विश्वास बसणे…
‘हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अतिशय दयनीय आहे. कुठे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जात आहे, कुठे शौचालये बांधली जात आहेत, तर कुठे मंदिरांच्या जागेचा वापर अन्य पंथांतील…
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये धर्मांधांकडून होणार्या बलात्कारांच्या घटनांवर एकही प्रसारमाध्यम आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !
अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हिंदूंकडून मोगल आक्रमणकर्त्यांनी विध्वंस केलेली हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे काशी आणि मथुरा यांचेही पुनर्निर्माण व्हावे, अशी उत्स्फूर्त भावना प्रकट होत…
धर्मांधाविरुद्धच्या तक्रारी नोंदवून घ्यायला टाळाटाळ करणार्या पोलिसांवरच कठोर कारवाई व्हायला हवी !