धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांच्या अभावामुळे देशात हिंदु समाज बहुसंख्य असूनही सतत मार खात होता. अशा वेळी हिंदु जगजागृती समितीचे प्रेरणास्त्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले…
ओडिशा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गोसागरेश्वर मंदिराच्या जवळ असलेला पवित्र तलाव दुरुस्तीच्या अभावाने आणि चुकीच्या नियोजनामुळे त्याचे साचलेल्या गढूळ पाण्याच्या टाकीत रूपांतर झाले आहे.
निर्माण झाल्यामुळे ते पदाचे त्यागपत्र देण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती ब्रिटीश वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. एखाद्या देशाचा प्रमुख आर्थिक कारणांसाठी पदत्याग करणार असल्याची ही बहुदा…
‘इरॉस नाऊ’ या चित्रपट निर्मिती करणार्या आस्थापनाने नवरात्रीच्या निमित्ताने सामाजिक माध्यमांतून काही पोस्ट प्रसारित केल्या होत्या. या पोस्टद्वारे पवित्र नवरात्रीचा अश्लाघ्य अवमान करण्यात आला होता.…
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सेवारत असणार्या हिंदु जनजागृती समितीचा १८ वा वर्धापनदिन १७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी झाला. समितीने या १८ वर्षांत धर्मशिक्षण, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण,…
‘लव्ह जिहाद’ला सहस्रावधी हिंदु युवती बळी पडल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’चा विषय काढल्यावर घटनाविरोधी ठरवायचे, हे पुरो(अधो)गाम्यांचे ढोंगी पुरोगामीत्व लक्षात घ्या !
गवा येथील उचरी मोहल्ल्यामध्ये १८ वर्षांच्या महंमद आरजू याने गोहत्या रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याला धर्मांधांनी ठार केल्याची घटना १९ ऑक्टोबरला घडली.
श्रीलक्ष्मीदेवीचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव पालटावे. जोपर्यंत चित्रपटाचे नाव पालटण्यात येत नाही, तोपर्यंत या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये,…
हिंदु तरुणीची तिचा प्रियकर सय्यद मुस्तफा आणि त्याचा भाऊ जमील यांनी अत्यंत क्रूरतेने हत्या केली. ही घटना १७ ऑक्टोबरला येथील रेन बाजार येथे रात्री घडली.
यावरून अवैधरित्या घरे बांधून धर्मांध त्याचे मुसलमान वस्तीत कसे रूपांतर करतात ते दिसून येते. यालाच ‘लॅण्ड जिहाद’ म्हणतात ! अशी अवैध बांधकामे मडगावच्या मोतीडोंगर येथेही…