हिंदूंच्याच देशात हिंदूंच्या मंदिरांना धर्मांधांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी अशी मागणी करावी लागते, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !
शबरीमला मंदिरात भाविकांना दर्शन घेण्याविषयी राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेऊ नये ! – हिंदु संघटनांची मागणी
‘तनिष्क ज्वेलरी’च्या विज्ञापनानंतर ‘टाटा ग्रुप’कडून सातत्याने हिंदूद्वेष केला जात आहे, हे पहाता आता टाटा आस्थापनावरच हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे वाटू लागल्यास आश्चर्य वाटू नये !
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकांत बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
आमचा पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदीमुळे ६ मासांपासून बंद ठेवण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात…
हिंदूंनी त्यांचा धर्म, देवता, धार्मिक स्थळे, श्रद्धास्थाने यांचा अवमान किंवा त्यांच्यावर आक्रमण झाल्यावर आतापर्यंत कधीही कायदा हातात घेतलेला नाही. तरीही ‘हिंदू हिंसाचार करतील’, असे दाखवण्याच्या…
गेल्या २ दिवसांपासून तनिष्कच्या विज्ञापनामुळे वादंग उठला आहे. या विज्ञापनाच्या माध्यमातून हिंदूंना संकुचित, तर मुसलमानांना उदारमतवादी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर दिनांक ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या आणि क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या पत्रकार महिलेने लिहिलेल्या एका लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचा…
अशा प्रकारच्या विवाहाचा परिणाम काय होतो, त्याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्यांच्यात धर्माभिमान नाही आणि त्यामुळे त्या अशा प्रकारे बळी…