Menu Close

चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘श्री टीव्ही’वर पितृपक्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘श्री टीव्ही’ वाहिनीच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने विशेष प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पितृपक्षाविषयी विचारलेल्या…

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून दोघा शीख शिक्षकांची शाळेत घुसून हत्या

जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. सतिंदर…

सङ्घे शक्ति : ।

नवरात्र, दिवाळी यांसारख्या हिंदूंच्या सणांना लक्ष्य करून धर्मांध दंगली घडवतात, हे अनेकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील कवर्धा येथे धर्मांधांनी हिंदूंच्या कुरापती काढून…

धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

शहरातील मुख्य चौकात असलेला भगवा ध्वज धर्मांधांच्या गटाने काढून त्याची विटंबना केली. या घटनेचे वृत्त समजताच शहरातील शेकडो हिंदूंनी एकत्र येऊन त्याच ठिकाणी भगवा ध्वज…

गेल्या ५० वर्षांच्या काळात दुष्काळामुळे ६ लाख ७० सहस्र लोकांचा मृत्यू ! – जागतिक हवामानशास्त्र संघटना

वर्ष १९७० ते २०२१ या काळात  दुष्काळामुळे जगभरातील ६ लाख ८० सहस्र  लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेने दिली.

‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

गेल्या 75 वर्षांत अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना संवैधानिक संरक्षण मिळालेले नाही. मदरशांमध्ये कुराण शिकवण्यासाठी सेक्युलर सरकार अनुदान देते; मात्र हिंदूंना त्यांच्या…

हिंदु जनजागृती समिती : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील दीपस्तंभ !

साधारण २० वर्षांपूर्वीपर्यंत ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द सेक्युलरवाद्यांच्या उच्छादामुळे कोणी उच्चारण्यास धजावत नव्हते ! मात्र १९ वर्षांपूर्वी एका संघटनेची स्थापना झाली आणि पुन्हा एकदा हिंदु…

दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समितीने घेतलेली गरुडभरारी !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गेल्या वर्षभरातील थोडक्यात मागोवा आणि ऑनलाईन उपक्रमांना लाभलेला भरभरून प्रतिसाद यांविषयी संक्षिप्त आढावा येथे देत आहोत.

काँग्रेसचा शेतकरीविरोधी तोंडवळा !

जर देशात मध्यवर्ती किंवा कुठल्या राज्याच्या निवडणुका असतील, तर काँग्रेसवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कुठलीही सीमा रहात नाही. हेच काँग्रेसवाल्यांचे गलिच्छ राजकारण सध्या उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील…

धर्मांतर आणि निकाह यांसाठी १० वीच्या विद्यार्थ्याला ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या युवतीला मथुरेतून अटक

देहलीच्या मंगोलपुरी येथे रहाणार्‍या धर्मांध युवतीने १० वीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याला स्वत:समवेत गुरुग्राम येथे नेले. तेथे शीतपेयातून मादक…