‘पाली सुधागड शिवसेना शिवजयंती उत्सव २०२२’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. योगेश ठाकूर यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी…
साधना केल्यास जीवनात येणार्या अडचणींपैकी ८० टक्के समस्यांना उत्तर मिळतेच; म्हणून साधना करून मनुष्य जन्माचे सार्थक करून घ्या, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. काशिनाथ…
भारतात आज सर्व उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्र घेण्याचे इस्लामी षड्यंत्र चालू आहे. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपये जिहादी संघटना गोळा करत असून त्याचा देशविरोधी कृतींसाठी…
वर्ष २०११ मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे प्रकरण
‘अनुपमा’ या मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारणार्या अभिनेत्री अनघा भोसले यांनी मनोरंजन सृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तिने सामाजिक संकेतस्थळावर एका ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे, ‘‘मी…
हिंदु आणि ख्रिस्ती धर्मीय मुले इतर शाळांमध्ये शिकतच आहेत; पण मदरशांमध्ये राष्ट्रविरोधी शिकवण दिली जात असल्याने राज्यातील मदरशांवर बंदी घालावी किंवा त्यांना इतर शाळांमध्ये शिकवला…
गाजीपूर (उत्तरप्रदेश) येथील सैदपूरच्या ‘वॉर्ड ६’मध्ये असलेल्या श्रीराम जानकी मंदिरातील देवतांच्या ३ मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या मंदिरात श्रीकांत जयस्वाल यांचे कुटुंब सेवारत असते.
कर्नाटक राज्यातील २ वेगवेळच्या शहरांतील शाळांमध्ये असणार्या श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
अंबरनाथ येथे ९६२ वर्षे जुने असे प्राचीन शिवमंदिर आहे. शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे; मात्र या मंदिराची पडझड होत आहे. त्यामुळे…
ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !