अधिवेशनाच्या तिसर्या दिवशीच्या ‘धर्मांतर रोखणे आणि घरवापसीची योजना’ या पहिल्या सत्रात श्रीमती एस्थर धनराज, स्वामी निगुणानंद पुरी, एम्. नागेश्वर राव आणि नीरज अत्री यांनी मांडलेले…
तीर्थक्षेत्रांना विकासाच्या नावे पर्यटनस्थळ बनवले जात आहे. हे रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांच्या विश्वस्तांनी, तसेच पुरोहितांनी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी ‘मंदिरांचे…
‘मंदिर रक्षणासाठी कार्यरत हिंदुत्वनिष्ठांचे अनुभवकथना’च्या सत्रात राजस्थान येथील अधिवक्ता भारत शर्मा, डॉ. मृदुल शुक्ला, बेंगळुरु (कर्नाटक) येथील श्री. जयराम एन्., कर्नाटक येथील दिनेश कुमार जैन…
भारत स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंची प्राचीन धार्मिक स्थळे परकीय दास्यत्वात तशीच राहिली. त्यामुळे आक्रमकांनी विध्वंस केलेल्या मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी देशव्यापी मोहीम उघडण्याचा संकल्प समस्त मंदिर संघटना,…
महाराष्ट्रातील अनेक संस्थांना मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरांकडून लक्षावधी रुपये मिळतात. यामध्ये सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांचा समावेश आहे. राजकीय नेत्यांनी मंदिराचे पैसे का घेतले ? हे…
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘मंदिरांच्या सरकारीकरणाला विरोध का ?’ या विषयावर विचारमंथन ! रामनाथी : देश धर्मनिरपेक्ष असलेल्यामुळे हिंदूंच्या या प्राचीन ग्रंथांचे शिक्षण शाळांमधून…
अधिवेशनाच्या द्वितीय दिनी ‘मंदिरांवर झालेले इस्लामी आणि ख्रिस्ती अतिक्रमण’ या विषयावर प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्य संघचालक, भारत माता की जय संघ, गोवा, अधिवक्ता मदन मोहन…
अधिवेशनामध्ये ‘धर्मरक्षणासाठी कायदेशीर संघर्षाची दिशा’ या सत्रात मध्ये अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद, जळगाव (महाराष्ट्र) येथील वरिष्ठ अधिवक्ता सुशील अत्रे, हिंदू…
अधिवेशनाच्या प्रथम दिनी ‘भारतीय कायद्यांतील त्रुटी आणि त्यांवरील ब्रिटिशांचा प्रभाव’ या विषयावर नगर (महाराष्ट्र) येथील ‘हिंदू जागरण मंचा’चे भूमी संरक्षण जिल्हा संयोजक श्री. अमोल शिंदे,…
हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही सनातनवर होणार्या आरोपांचे खंडण केले. ‘हिंदुत्वनिष्ठांवर नाहक होणार्या आरोपांना यापुढे वैध मार्गाने परंतु परखडपणे प्रत्युत्तर दिले…