Menu Close

रायचूर (कर्नाटक) येथील ‘स्वच्छ भारत स्वच्छ रायचूर’ मोहिमेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

येथील ‘वीर सावरकर युथ असोशिएशन’च्या वतीने ‘स्वच्छ भारत स्वच्छ रायचूर’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या समारोपाचा १०० वा रविवार १५ जानेवारी २०१७ या दिवशी श्रमदान…

मंगळुरू येथील रणरागिणी शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांची जयंती साजरी

सध्या हिंदु महिलांना रणरागिणीसारख्या संघटनांची आवश्यकता आहे. महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि ईश्‍वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी…

भारतीय संस्कृतीचे आचरण करा ! – सौ. अनिता बुणगे

भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचे आचरण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी येथील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केले. या वेळी संक्रांतीचे…

हिंदु जनजागृती समितीचे कार्य सीमेवरील सैनिकांप्रमाणे – सिद्धेश्‍वर भोसले, विभागप्रमुख, शिवसेना, सोलापूर

सीमेवरील सैनिक जसे शत्रूशी लढत आहेत, तसे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हिंदु धर्मावर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात लढत आहेत, असे गौरवोद्गार येथील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. सिद्धेश्‍वर…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवेदने

राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात…

केवळ सण-उत्सवापुरते नव्हे, तर हिंदूंनी अखंड संघटित रहायला हवे ! – विनोद रसाळ

हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता केवळ सण-उत्सवांपुरते एकत्रित न येता अखंड संघटित रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी केले. बाळे…

पनून कश्मीर आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, हे आपले दायित्व ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…

चीनची धमकी : भारतासोबत युद्ध झाल्यास १० तासात आमचे सैनिक देहलीत पोहोचतील !

‘जर भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तर आमचे सैनिक १० तासात भारताची राजधानी देहलीपर्यंत पोहोचतील’ अशी धमकी चिनी मीडियाने दिली आहे.

नारायणगंज हत्याकांड प्रकरणात बांगलादेशात २६ जणांना फाशीची शिक्षा

भारताने प्रत्यावर्तन केलेला एक माजी नगरसेवक व बांगलादेश सुरक्षा दलाचे तीन वरिष्ठ अधिकारी यांच्यासह २६ जणांना नारायणगंज हत्याकांड प्रकरणात बांगलादेशातील न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.