Menu Close

आधुनिक शिक्षण देणार्‍या मदरशांना माध्यान्ह आहार देणार ! – अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी

बहुसंख्य हिंदूंच्या देशात वेदपाठशाळांना नव्हे, तर मदरशांना माध्यान्ह भोजन मिळणार, हे लक्षात घ्या ! मदरशांतून आतंकवादी निर्माण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या असतांना त्यांना खिरापत…

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा…

हिंदूंच्या प्राचीन आणि विशाल मंदिरांची सध्या पाकिस्तानात अशी आहे स्थिती . . .

पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि…

धर्म समजल्याशिवाय राष्ट्राचा विकास अशक्य ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश आणि धर्म या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, असा भ्रम राजकारण्यांनी पसरवलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती आणि समाजव्यवस्था उत्तम रहावी,…

चीनमध्ये वाढणार ‘योग कॉलेज’च्या शाखा

सुमारे दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये सुरू झालेल्या योग कॉलेजची लोकप्रियता वाढत असल्यामुळे आता या कॉलेजच्या शाखा वाढणार आहेत. चीन-भारत योग कॉलेज आणि पेइचिंग जिमेईचेनमेई गुंतवणूक कंपनीने…

उच्छ्वासातूनही ऑक्सिजन देणारा गाय हा एकमेव प्राणी ! – राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी

श्‍वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो; पण उच्छ्वासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केले आहे.

हिंदु जनजागती समिती करीत असलेले कार्य काळाची आवश्यकता !  – राजेंद्र देवळेकर, महापौर कल्याण-डोंबिवली महापालिका

हिंदु जनजागृति समिती आणि सनातनचे कार्य मला माहीत आहे. सर्वप्रथम राष्ट्रहित येते आणि त्यासाठी समितीचे उपक्रम छान असतात, असेच कार्य पुढे चालू ठेवा, असे सांगून…

सरकारकडून वेदपाठशाळांना मदरशांइतके अनुदान मिळत नाही ! – वेदाचार्य मोरेश्‍वर घैसासगुरुजी

हिंदुबहुल देशात हिंदूंनाच अशी खंत व्यक्त करावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! या मागणीकडे केंद्रसरकार लक्ष देऊन वेदपाठशाळांसाठी पुरेसा निधी देईल का ?

अध्यात्माच्या प्रसारानेच खरी सामाजिक समरसता शक्य : पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

अध्यात्म समजल्याविना कोणत्याही समस्या आपण मुळापासून सोडवू शकणार नाही. सध्या सामाजिक समरसतेची चर्चा होत असते. जेव्हा जातीभेद विसरण्याचा संदेश दिला जातो, तेव्हा २ जाती वेगवेगळ्या…

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली.