Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु तेजा जाग रे ! या नाटिकेला गणेशोत्सव मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या नाटिकांमध्ये महिलांवरील वाढते अत्याचार, तरुणींची होणारी छेडछाड, लूटमार, असे प्रसंग घडतांना प्रत्येकाने त्याचा यशस्वी सामना कसा करावा आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता…

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फलक हातात घेऊन प्रबोधन !

श्री गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होत नाही, तरी भाविकांनी नदीतच विसर्जन करावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे शंकराराव कुलकर्णी यांनी भाविकांना केले. नदीवर विसर्जनासाठी येणारे अनेक जण उत्सुकतेने फलक…

जम्मू-काश्मीरमधील रहिवाशांना भारत देशापासून तोडणारे राज्य सरकारचे एकांगी संविधान

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. सेनादलांवर होणारी दगडफेक, आतंकवाद्यांना केले जाणारे साहाय्य यांमुळे भारतीय…

धाराशिव येथील गणेशोत्सव मंडळांना मूर्तीविसर्जन न करण्याचा अशास्त्रीय निर्णय घेण्यास भाग पाडले !

धाराशिव येथे जलप्रदूषण, अवास्तव खर्च, देवतेची विटंबना होते, अशी कारणे पुढे करून या वर्षीही शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला…

सातारा नगरपालिकेकडून गणेशमूर्तींची घोर विटंबना !

सातारा येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रतापसिंह उद्यानातील शेती फार्मच्या जागेत कृत्रिम तलाव खोदण्यात आला आहे.  सातव्या दिवशीही या तलावात पुष्कळ अल्प प्रमाणात पाणी सोडण्यात आले…

देवतांची विटंबना होऊ नये म्हणून प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – बजरंग दल, चिंचवड

गणेशोत्सवाच्या कालावधीत विसर्जन घाटांवर काही संस्था पर्यावरणाचे प्रदूषण होत असल्याचे सांगत गणेशमूर्तींचे दान घेतात. कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या अथवा दान दिलेल्या गणेशमूर्ती कचर्‍याच्या गाडीतून नेऊन…

बकरी ईदच्या दिवशी होणारी गोवंशाची हत्या रोखा !

२ सप्टेंबरला बकरी ईद असून त्या दिवशी मुसलमानबहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जाते, असा पूर्वानुभव आहे. याच काळात गणेशोत्सवही चालू असून श्री गणेशाच्या…

गणेशमूर्तीची विल्हेवाट न लावता तिचे विसर्जन होणे आवश्यक ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

कोणताही सण श्रद्धेचा आहे. त्यामुळे कोणत्याही कृतीची बळजोरी करायला नको. गणपतीची मूर्ती जर घरी बादलीत विसर्जित होऊ शकते, तर ती नदीतही विसर्जित होणार. केवळ मूर्तीमुळेच…

स्वातंत्र्यानंतर समाजाला नैतिकता आणि धर्मशिक्षण मिळालेले नाही ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

बाबा राम रहीम यांच्या नावातच राम, रहीम आणि इन्सान आहे. त्यामुळे ते पुरोगामी वाटतात. स्वातंत्र्यानंतर हिंदु समाजाला नैतिकता आणि धर्मशिक्षण मिळालेले नाही. आजही स्वातंत्र्याच्या ७०…

शिवसेनेकडून मुसलमानांना गुलाबपुष्प देऊन मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २००२ मध्ये मशिदीवरील भोंगे विनापरवाना काढण्यात यावेत, असा आदेश दिला आहे; मात्र अजूनही या आदेशाचे पालन केले जात नाही. मशिदीवरील हे भोंगे…