नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच आदर्श नवरात्रोत्सव होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तासगाव आणि जत येथे निवेदन देण्यात आले.
ऑगस्ट महिन्यापासून राखिन प्रांतात चालू असलेल्या हिंसाचारामुळे येथील सहस्रो हिंदूंनी स्थलांतर केले आहे. या हिंसाचारात या भागात रहात असलेले अनुमाने ३० सहस्र हिंदू आणि बौद्ध…
भाजपचे जिल्हाध्यक्ष पी. रघुनाथ यांनी निवेदन प्रसिद्धी दिले आहे. यात ते म्हणाले, ‘‘१० वर्षे भारताच्या उपराष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या रडारवर असलेल्या एखाद्या…
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळणार्या ममता (बानो) बॅनर्जी यांना आता हिंदूंनी धडा शिकवायला पाहिजे. तसेच ‘लव्ह जिहाद’चा विषय गांभीर्याने घेऊन त्याचा देशपातळीवर बंदोबस्त करण्यात यावा,…
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच इतके मोठे धर्मकार्य होत आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्हाला येथे धर्मकार्य करण्याची संधी मिळत आहे. आम्ही हिंदूंनी…
अमरावती येथे श्री अंबादेवी संस्थानकडे भूमीसंबंधीची नोंदवही संग्रहित करण्यात न आल्याने भूमीची अद्ययावत माहितीच उपलब्ध नाही. संस्थानची बरीच भूमी विश्वस्तांनी विकली आहे. काही भूमी धरणे…
संत तुकाराम महाराज म्हणतात की, मी जिकडे पाहीन, तिकडे मला पांडुरंगच दिसत आहे. सर्व दिशांना मला पांडुरंगाचेच रूप दिसते. आपल्यालाही सर्वत्र श्रीदुर्गामाता दिसायला हवी. हिंदुस्थान…
केवड (तालुका माढा) येथील धर्मप्रेमींनी सिंहगडाच्या दुरुस्तीच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे आणि ‘लव्ह जिहाद’ला कायमस्वरूपी पायबंद घालून हिंदू मुलींचे रक्षण…
मोहरमची मिरवणूक असल्यामुळे हिंदूंनी दुर्गामूर्ती विसर्जन करू नये, असा ममता बॅनर्जी सरकारने काढलेला आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच रहित केला; मात्र आता सरकारने याविरोधात…
लेखक कांचा इलय्या यांच्या ‘सामाजिका स्मगलर्लु कोमाटोल्लू’ या तेलुगु पुस्तकामध्ये आर्य-वैश्य समुदायाच्या विरोधात विधाने करण्यात आल्याने त्यांचा तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विरोध करण्यात येत…