चारित्र्यबल आणि सिंहासारखे साहस निर्माण करू शकते, ते खरे शिक्षण ! – स्वामी विवेकानंद
ज्या शिक्षणाने माणूस जीवनात स्वतःच्या पायांवर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. Read more »
ज्या शिक्षणाने माणूस जीवनात स्वतःच्या पायांवर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. Read more »
‘ब्रिटीशपूर्व काळातील भारत हा ज्ञानार्जनाच्या, म्हणजे शिक्षणाच्या शिखरावर होता. आशिया व युरोप मध्ये अग्रणी होता. त्या काळी भारतात कुणीच निरक्षर नव्हते. Read more »
रामराज्यात आर्थिक योजनेसोबत उच्च प्रतीचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले होते. त्यावेळचे लोक निर्लोभी, सत्यवादी, अलंपट, आस्तिक आणि कृतीशील होते. Read more »
जीवन कसे शुद्ध आचरणाचे, प्रामाणिक, पारदर्शी व कष्ट आणि मेहनत करणारे व देशभक्तीपूर्ण असावे. देशासाठी जगणे व मरणे, याची प्रेरणा मिळेल, असेच शिक्षण हवे, तरच देश वैभवशाली होईल.’ Read more »
भारतात पूर्वापार चालत आलेल्या गुरुकुलपद्धतीने विद्यादान केले जात असे. ब्रिटिश राजवटीत भारतियांना इंग्रजाळलेले करण्याच्या हेतूने लॉर्ड मेकॉलेने बुद्धीपुरस्सर कुचकामी अशीच शिक्षणपद्धती त्या काळी अमलात आणली. Read more »
विख्यात संशोधक डॉ. धरमपाल यांनी आपल्या संशोधनाद्वारे ‘भारतातील शिक्षण वैज्ञानिक पद्धतीचे आणि चारित्र्य निर्माण करण्यात प्रखर अन् अत्यंत प्रभावी असून संपूर्ण देशात सुलभपणे उपलब्ध असणारे होते’, असे सिद्ध केले आहे. Read more »
आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. Read more »
वर्गप्रमुख, पाटी आणि गटचर्चा या संकल्पनांना आधुनिक शिक्षणपद्धतीत खूप महत्त्व आहे, असे आपण बघतो; पण मुळात या संकल्पना आल्या कुठून ? Read more »
सहाव्या शतकात चिनी प्रवासी हुसेन त्संग धर्मभूमी भारताचे दर्शन घेण्यासाठी गैबीचे वाळवंट पार करून भारतात आला. बौद्ध तीर्थक्षेत्री भ्रमण करत करत बिहारमधील नालंदा विश्वविद्यालयात येऊन त्यांनी भारतीय परंपरा, समाज आणि कला इत्यादींचे अध्ययन काही वर्षे केले. Read more »
‘जिजाबाई निरक्षर होती; पण तिने शिवप्रभू घडवला. आजच्या उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, उच्चभू स्त्रीने शिवाजीच्या पासंगाला पुरेल, असा एक तरी पुत्र दिला आहे का ? Read more »