कर्करोग प्रतिबंधित करणारे
पातंजलीऋषींचे योगशास्त्र !

‘पातंजलीऋषींनी २१५० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘योगशास्त्र’, हा कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवर सुपरिणामकारक उपचार असून योगसाधनेमुळे कर्करोग प्रतिबंधित होतो.’ Read more »

जगभरातील गणितींना विस्मयचकित करणारे ‘वैदिक गणित’ !

गोवर्धनपीठ, पुरीचे शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ यांनी अपरंपार परिश्रम आणि ध्यान यांद्वारे `अथर्ववेदा’तील `सुलभसूत्र’ (गणितसूत्र) परिशिष्टातील प्रत्येक अक्षरातून १६ सूत्रे हस्तगत केली. Read more »

जीवक

द्धकालीन म्हणजेच अंदाजे ३ सहस्र वर्षांपूर्वी जीवक हे वैद्यकशास्त्रात पारंगत असे शास्त्रज्ञ होऊन गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ज्ञान संपादन केले. आयुर्वेद, वैद्यक आणि वनस्पतीशास्त्र यांचे….. Read more »

गर्गमुनी

श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. कौरव-पांडव यांचे भारतीय युद्ध मानवसंहारक झाले; कारण….. Read more »

नागार्जुन : भारतीय रसायनशास्त्राचे जनक

भारतीय रसायनशास्त्राचे जनक. ७ व्या शतकाच्या प्रारंभातील शास्त्रज्ञ. सिद्ध नागार्जुन यांचे रसायनशास्त्रातील कार्य अविस्मरणीय आहे. विशेषत: सुवर्णाचा (सोने) पाठपुरावा आणि पार्‍यावरील त्यांचे संशोधन अतुलनीय होते. Read more »

वराहमिहिर

ग्रहगोलांचा अभ्यास वैज्ञानिकदृष्टीने करणारे ५ व्या शतकातील एक थोर भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान या विषयांचा आचार्य वराहमिहिर यांचा गाढा अभ्यास होता. Read more »

आर्यभट्ट

पाचव्या शतकात सूर्य-चंद्र यांचे वेध घेणारे एक महान भारतीय खगोलशास्त्रज्ञ. काळ इ.स. ४७६. पृथ्वी, चंद्र, सूर्य यांची भ्रमणगती आणि परिभ्रमणगती यासंबंधी स्पष्ट कल्पना आर्यभट्ट यांनी त्या काळात मांडली. त्यांच्या या संशोधनामुळे ……. Read more »

शल्यकर्मांत निष्णात असणारे महर्षी सुश्रुत

‘आयुर्वेद उपचारपद्धती जगाला १६ व्या शतकापर्यंत ज्ञात नव्हती. १६ व्या शतकात जर्मन डॉक्टरांनी भारताला भेट दिली. तेव्हा ‘सुश्रुताचार्य ‘रेनोप्लास्टिक सर्जरी’ त्यांच्या व्यवसायात वापरत होते’, असे त्यांना याविषयीचा अभ्यास करतांना आढळले. Read more »

औषध-निर्मितीतील पितामह : आचार्य चरक !

इ.स. पूर्व १०० ते २०० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील आयुर्वेदतज्ज्ञ म्हणजे चरकाचार्य. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेदशास्त्रावरील ग्रंथाचा निर्माणकर्ता. चरकाला ‘काया चिकीत्सक’ Read more »

बौद्धयन

५०० वर्षांपूर्वी (खिस्तपूर्व ५००) ‘पायथागोरस सिद्धांत’चा वेध घेणारा भारतीय भूमितीतज्ज्ञ. सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारतीय भूमितीतज्ज्ञांनी भूमितीशास्त्रात महत्त्वाचे संशोधन केले. Read more »