कौरव-पांडवकालीन तारका शास्त्रज्ञ गर्गमुनी यांनी नक्षत्राचा शोध लावला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या जीवनाविषयी गर्गमुनी यांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. कौरव-पांडव यांचे भारतीय युद्ध मानवसंहारक झाले; कारण युद्धाच्या प्रारंभीच्या पक्षामध्ये तिथीक्षय होऊन तेराव्या दिवशी अमावास्या आली होती. नंतरच्या पक्षातही तिथीक्षय होता. पौर्णिमा चौदाव्या दिवशी आली आणि त्यादिवशी चंद्रग्रहण होते, असे भविष्य गर्गमुनी यांनी वर्तविले होते.
पाश्चात्त्य अंकगणितापेक्षा कैकपटीने प्रगत असलेले प्राचीन हिंदु अंकगणित !
अतीविशाल कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !
नौकानयनशास्त्र
विमान उड्डाण प्रयोगामागील खरा इतिहास !
विमानाचा शोध, शास्त्र आणि इतिहास
पूर्वीच जे व्यासांनी सांगितले होते, ते वैज्ञानिकांनी आता सांगणे !