आणि दिल्लीवर भगवा फडकला …

मराठी फौजांच्या या कामगिरीने बादशहाने मराठ्यांचा ध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर लावण्यास अनुमती दिली. हा मराठी ध्वज पुढची पंधरा वर्षे म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता. Read more »

पानिपतचे युद्ध लढणार्‍या मराठ्यांची थोरवी !

राष्ट्राच्या संरक्षणासाठी लाख-दीड लाख माणसे बाराशे-चौदाशे कि.मी. अंतरावरील पानिपतावर गेली. म्हणूनच महाराष्ट्र हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बाहेर पडलेला एकमेव प्रांत आहे. Read more »

वीरश्री चेतवणारी स्फूर्तीगीते हा मराठीजनांच्या अस्मितेचा अमृतठेवा !

‘बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा’, ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशी गाणी मराठी माणसाच्या अस्मितेचा अमृतठेवा आहेत. Read more »

महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतवाङ्मयाचे अमूल्य योगदान !

पारतंत्र्याच्या त्या घनतिमिरात निर्माण झालेल्या नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी या संतकवींचे वाङ्मय हे महाराष्ट्राचे अद्भूत अमोल संचितच आहे. Read more »

महान राष्ट्र महाराष्ट्र !

डॉ. भांडारकरांच्या मते, ‘भाजे, भेडसे, कार्ले येथील शिलालेखांमध्ये भोजांचा ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. त्यांच्या देशाला महारट्ठ म्हणू लागले. महारट्ठचे संस्कृत रूपांतर म्हणजे महाराष्ट्र !’ Read more »

संत नामदेव

संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे एकदा एकत्र तीर्थयात्रेला निघाले. वाराणसी, गया, प्रयाग अशी गावे फिरत फिरत ते आवंढ्या नागनाथ या ठिकाणी आले. ते शंकराचे स्थान होते. इतर ठिकाणांप्रमाणेच याही ठिकाणी कीर्तन करून…. Read more »

छत्रपती शिवाजी महाराजांची अदात्त आणि आशयघन राजमुद्रा

शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु इतकी उदात्त आणि आशयघन राजमुद्रा क्वचितच झाली असेल. Read more »

मराठी भाषेतून राज्यकारभार चालवणारे छत्रपती शिवाजी महाराज !

शिवाजी महाराज स्वतः छत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले, म्हणजे संपूर्ण मराठी संस्कृतीलाच छत्र व सिंहासन लाभले. तेव्हा स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार मराठीतूनच चालत होता. Read more »

इंग्रजांना धडा शिकवणारे शिवाजी महाराज !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वस्तूंची सूची पाहिल्यास त्यामध्ये ‘खोबर्‍या’च्या प्रकाराच्या सूचीत ‘राजापुरी खोबरे’ असे स्वतंत्र नाव त्यात नमूद केलेले असते. ब्रिटीश व्यापार्‍यांची राजापूरला वखार होती. Read more »

शिवरायांची युद्धनीती

युद्धप्रदेशाची पूर्ण माहिती, सक्षम हेरखाते, बलवान ‘अर्थ’कारण आणि कोष, चपळ सैन्य, अकस्मात आक्रमण, गनिमी कावा यांमुळे शिवराय पाच बलाढ्य पातशाह्या असूनही स्वराज्य स्थापन करू शकले. Read more »