मुलांनो, केवळ ‘परीक्षार्थी’ न बनता खर्‍या अर्थाने विद्यार्थी व्हा !

मुलांनो, विद्यार्थीदशेत प्रत्येकालाच परीक्षेला सामोरे जावे लागते. परीक्षेची वाटणारी भीती किंवा चिंता घालवण्यासाठी परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जायचे, हे पुढील लेखात पाहूया ! Read more »

परीक्षेची भीती किंवा चिंता घालवून परीक्षेला सहजपणे सामोरे जा !

परीक्षा म्हटली की, सर्वांच्याच पोटात गोळा येतो. दहावी किंवा बारावीत असलेल्या मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांनाही त्यांच्या परीक्षेची चिंता लागून रहाते. या लेखात पाहूया परीक्षेची भीती किंवा चिंता घालवून परीक्षेला सहजपणे कसे सामोरे जायचे आणि त्यासाठी पालकांनी मुलांना करायचे साहाय्य. Read more »

परीक्षेच्या काळात संतुलीत आहार घ्या आणि योग्य व्यायाम करा !

संतुलीत आहार आणि पुरेसा व्यायाम या विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपीच करण्याच्या गोष्टी आहेत; परंतु परीक्षेच्या काळात त्याची विशेष काळजी घ्यायला हवी ! Read more »

परीक्षेला जातांना ही काळजी घ्यावी !

मुलांनो, परीक्षेला जातांना अनेक गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि या तणावामुळे साध्या साध्या गोष्टींतही तुमच्याकडून नकळत चुका होऊ शकतात. त्या चुका कशा टाळायच्या ? Read more »

परीक्षेच्या वेळी विविध आध्यात्मिक उपाय करा !

परीक्षेला जाण्यापूर्वी दहा मिनिटे कुलदेवतेचा किंवा आवडत्या देवतेचा नामजप करा !
परीक्षेला जाण्यापूर्वी देवाला प्रार्थना करून जा ! …. Read more »

प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवताना ही काळजी घ्या !

मुलांनो, आपली मानसिकता अशी असते की, प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर लगेच ती सोडवायला घ्यायची. यामुळे काही सूचना व्यवस्थित वाचल्या जात नाहीत आणि मग चुका होतात. या चुका टाळण्यासाठी काय करायचे ते पाहूया. Read more »

‘कॉपी’ करू नका !

वार्षिक परीक्षेत सामान्य बुद्धीमत्तेचेच नाही, तर हुशारही विद्यार्थी ‘कॉपी’च्या कुप्रथेला बळी पडतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. परीक्षेत अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत, यासाठी हा खटाटोप असतो. Read more »

निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचे विचार करणे, हा वेडेपणा !

आजकाल विद्यार्थी केवळ परीक्षेतील अपयश आणि अभ्यासाचा ताण यांमुळेच नाही, तर आई-वडिलांचे कडक बोलणे आदी कारणांमुळेही विद्यार्थी सर्रास आत्महत्या करतात ! ‘आत्महत्या करणे’, हा काही समस्येवरील उपाय नव्हे, उलट तो तर शुद्ध पळपुटेपणाच आहे. आत्महत्येच्या विचारापासून मनाला परावृत्त करण्यासाठी काय करावे हे या लेखात पाहूया. Read more »

परीक्षेतील अपयशाच्या कारणांवर उपाय योजावेत !

नियमित अभ्यास करूनही तुम्हाला परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, तर वाईट वाटून घेऊ नका. अपयशाच्या कारणांचा अवश्य विचार करून त्यांच्यावर उपायही काढा. अपयशाची काही नेहमीची कारणे आणि त्यांवर योजावयाचे उपाय पुढे दिले आहेत. Read more »

विद्येची देवता श्री सरस्वतीदेवी

बुद्धीने जे ग्रहण केले ते शब्दबद्ध करण्याचे काम श्री सरस्वतीदेवीचे आहे. श्री सरस्वतीदेवीला संत ज्ञानेश्वरांनी ‘अभिनव वाग्विलासिनी’ तर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी ‘शब्द मूळ वाग्देवता’ असे म्हटले आहे Read more »