फाशीपूर्वी एका सहकार्याने भगतसिंगांना विचारले, ‘‘सरदारजी, फांसी जा रहे हो । कोई अफसोस तो नही ?’’ यावर गडगडाटी हसून भगतसिंग म्हणाले, ‘‘अरे, या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना ‘इन्किलाब झिंदाबाद’ ही घोषणा सर्वत्र पोहोचावी’, एवढा विचार केला होता. ही घोषणा माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या कंठातून निघाली की, तो घोष या साम्राज्यावर घाव घालीत राहील. या छोट्या आयुष्याचे याहून मोठे काय मोल असेल ?’’
राजगुरु म्हणाले, ‘‘बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळ्या शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दुःख वाटते.’’
संदर्भ: दैनिक सनातन प्रभात
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा इतिहास !
क्रांतीकारकांची वैशिष्ट्ये !
ऐन तारुण्यात क्रांतीकारकांनी देशासाठी केलेले क्रांतीकार्य आणि दिलेले बलीदान विसरू नका !
क्रांतीकारकांनी केलेल्या बाँबस्फोटाचे लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून केलेले समर्थन !
क्रांती अपरिहार्य कधी होते, यासंदर्भात भगतसिंगाचे विचार
देशाला क्रांतीचा संदेश देणारे सरदार भगतसिंग यांचे स्फूर्तीगीत !